• Download App
    आता मुंबईत संध्याकाळी ५ नंतर समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्यास बंदी ; १५ जानेवारीपर्यंत आदेश लागूNow in Mumbai, it is forbidden to walk on the beach after 5 pm; Orders apply until January 15

    आता मुंबईत संध्याकाळी ५ नंतर समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्यास बंदी ; १५ जानेवारीपर्यंत आदेश लागू

    ३१ डिसेंबर आणि नव वर्षाच्या पार्श्भूमीवर मुंबईत आता समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी ५ नंतर फिरणाऱ्यास बंदी घालण्यात आली आहे.Now in Mumbai, it is forbidden to walk on the beach after 5 pm; Orders apply until January 15


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचा धोका वाढला आहे.दरम्यान 31 डिसेंबर आणि नव वर्षाच्या पार्श्भूमीवर मुंबईत आता समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी 5 नंतर फिरणाऱ्यास बंदी घालण्यात आली आहे.हा आदेश 15 जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.



    मुंबई पोलिसांनी नागरिकांना संध्याकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत समुद्रकिनारे, मोकळी मैदाने, समुद्राचे दर्शनी भाग, विहार, उद्याने, उद्याने किंवा तत्सम सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे.निर्बंध असताना देखील लोक अजूनही कोविडचे नियम पाळताना दिसत नाही. आता 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी केली आहे. आजपासून मुंबईत नवी नियमावली लागू होणार आहे.

    Now in Mumbai, it is forbidden to walk on the beach after 5 pm; Orders apply until January 15

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhagan Bhujbal : राज्यात 1 महिना पुरेल एवढाच इंधन साठा; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती; विरोधकांची स्थिती स्पष्ट करण्याची मागणी

    Maharashtra : शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी होणार; कृषिमंत्री भरणे म्हणाले- आचारसंहितेचा अडथळा नाही, CM फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील

    राष्ट्रवादीत संघर्ष, फडणवीस यांची भेट; त्यानंतर कोळी टोपी घालून सुनील तटकरे नितेश राणेंबरोबर एकाच रथात मिरवणुकीत!!