विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना माणूस मेला तरी यातना कमी होईनात दिवा साबेगावात तर गुडघाभर पाण्यातून त्याची सोमवारी अंत्ययात्रा काढावी लागली. पावसाच्या पाण्यामुळे दिव्यातील नागरिक हैराण झाले आहेत. in Knee-deep water funeral proceession
काल सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सोमवारी सायंकाळी दिवा परिसरात गुडघाभर पाण्यातून अंतयात्रा काढण्यात आली असून आता तरी प्रशासन लक्ष देईल का ? असे प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App