पटणा : Bihar Election : बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी भाजपा, आरजेडी, काँग्रेस, जनता दल यांच्यासह स्थानिक पक्षांनी जोरदार तयारी […]
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले होते. 5 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर राज्य सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने जीआर देखील काढला आहे. परंतु, या जीआरला ओबीसी नेत्यांनी विरोध केला असल्याचे दिसत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या जीआरच्या निषेधार्थ आजच्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला होता. या सगळ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विशेष प्रतिनिधी दिल्ली : PM Narendra Modi at Shanghai Summit :शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवाद आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या […]
दोन समाजात तेढ निर्माण करणे आमच्या तत्त्वात बसत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. एका समाजाला संतुष्ट करण्यासाठी दुसऱ्या समाजाला असंतुष्ट करणे सरकारला मान्य नसल्याचेही ते म्हणालेत. सगळ्याचे समाधान काढण्यावर आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले. राज्यात युती आणि महायुतीच्या सरकारनेच मराठा समाजासाठी चांगले निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारमधील मंत्री अहसान इक्बाल यांनी भारतावर पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भारताने जाणूनबुजून आपल्या धरणांमधून पाणी सोडले, ज्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भीषण पूर आला.
विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड: Discontent in Pimpri Chinchwad BJP : आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) जाहीर केलेल्या शहर कार्यकारिणीवरून पक्षांतर्गत नाराजी […]
चेंबूर ते भक्ती मार्गादरम्यान एक मोनो रेल आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास बंद पडली आणि एका बाजूला झुकली होती.
लोकनीती-सीएसडीएसशी संबंधित निवडणूक अभ्यासक संजय कुमार यांनी मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या पोस्ट बद्दल माफी मागितली आहे. संबंधित पोस्ट मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचा दावा करण्यात आला होता.
आमदार रोहित पवार यांनी ५ हजार कोटींचा घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा दिल होता. आता याच संदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. दरम्यान त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर अनेक गंभीर आरोपदेखील केले आहेत.
राहुल गांधींनी उचलून धरलेला मतांची चोरी मुद्द्यासाठी काँग्रेसने सोशल मीडियावर जोरदार कॅम्पेन उघडले. त्यामध्ये लोकांना सहभागी व्हायला सांगितले.
कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे मानवी आरोग्याला धोका असल्याने, मुंबई महापालिकेने कबुतरखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाला संमती दिली होती आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील तोच निर्णय कायम ठेवलेला आहे. तसेच बंदीचा आदेश मोडून कबुतरखान्यांच्या जागी काबुतारंना दाणे टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून, या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. या उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधातील अपील सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळले.
काँग्रेस नेत्या आणि सुप्रीम कोर्टातील वकिल आरफा खानम यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या ईद-उल-अजहा (बकरी ईद) संदर्भातील एका पोस्टमुळे देशभरात वादंग माजले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी करणारी एका वकिलाने दाखल केलेली जनहित याचिका (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) बीआर गवई यांच्या पहिल्या मुंबई दौऱ्यादरम्यान या अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. त्यानंतर भारताने जम्मू काश्मीरमधल्या आपल्या हद्दीतल्या धरणांचे दरवाजे आपल्याला हवे तेव्हा बंद केले आणि हवे तेव्हा उघडले
जनगणना, जात गणना, सीमांकन आणि संसदेत महिलांचे आरक्षण या सर्व बाबी देशात एकाच वेळी सुरू होतील, कारण त्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. जनगणना आणि जात गणना २०२६ पासून सुरू होईल. कारण २००१ मध्ये लोकसभेच्या जागांची संख्या २०२६ पर्यंत गोठवण्यात आली होती.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत नागपूर हिंसाचारावर भाष्य करताना ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. विशेषतः त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व अनिल परब यांना चांगलेच धारेवर धरले. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. तुमचे साहेब मोदींकडे जावून त्यांची माफी मागून आलेत. तुमचाही इतिहास मला ठावूक आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका, असे ते म्हणालेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन २७ फेब्रुवारी रोजी म्हणजे आज दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्या पंतप्रधान मोदींना भेटतील आणि भारत-ईयू व्यवसाय परिषदेत सहभागी होईल. या काळात मुक्त व्यापार करारावरही चर्चा होईल.
फुटलेले दोघे एकमेकांचेच काढताहेत वाभाडे; यात भाजप आणि काँग्रेस राहिलेत नामानिराळे!!, असे आजचे महाराष्ट्राचे राजकीय चित्र आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी राहुल गांधी चक्क खोटं बोलले. अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण द्यावे, असे आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना अमेरिकेला चार वेळा सांगावे लागले
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीच्या अभिभाषणावरच्या चर्चेत “मेड इन चायना”ची कहाणी सांगितली, पण ही कहाणी सांगताना आपला देश उत्पादन करताना फेल झाला असे सांगत आपल्याच खानदानी सरकारांची त्यांनी इज्जत काढली!!
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काल पहिल्या दिवशी सुमारे सहा लाख कोटींची एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. मागच्या दोन वर्षाची प्रतिमा आम्ही कायम ठेवली, असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
राजधानी दिल्लीत राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. येथील नवी दिल्ली विधानसभेच्या जागेवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
विशेष प्रतिनिधी जळगाव : ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना मी राहतो की तू राहतो असं म्हटलं होतं ते आज त्यांची पप्पी घेत आहेत. स्वतःचं […]
या बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या एकूण 15 वर पोहचली आहे. विशेष प्रतिनिधी Mumbai Boat Accident मुंबईतील बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या सात वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह शनिवारी […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App