IND vs PAK : ‘प्रत्येक हल्ल्याला योग्य उत्तर देऊ…’ जयशंकर यांनी पाकिस्तान हल्ल्यादरम्यान अमेरिका, युरोपियन युनियन आणि इटलीला सांगितले
जम्मू आणि काश्मीरसह भारतातील काही राज्यांवर पाकिस्तानने हल्ला केला. हे हल्ले भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. भारताने पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान आणि दोन जेएफ १७ विमान पाडले. यासोबतच जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर आणि राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ड्रोन हल्लेही हाणून पाडले.