उमर अब्दुल्लांनी दाखवले “खायचे दात”; म्हणाले, सुरक्षेची जबाबदारी काश्मीरच्या लोकनियुक्त सरकारची नाही, तर ती तिघांची!!
पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर सगळा देश पाकिस्तानच्या विरोधात एकवटला भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर हल्ले करून तिथली नऊ दहशतवादी केंद्रे नष्ट करून टाकली. पाकिस्तानच्या हवाई दलाला पांगळे केले.