पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या आणि जागतिक मुद्द्यांवर सहकार्य वाढविण्याच्या संदर्भात झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर देशात सुरू असलेल्या चर्चेचे वर्णन भारताच्या लोकशाही प्रक्रियेसाठी ‘महत्वाचे’ आणि तरुणांच्या भविष्याशी संबंधित मुद्द्याचे केले आणि त्यांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि त्यात प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
मध्य प्रदेशातील महू येथे एका रॅलीला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप नेत्यांच्या महाकुंभ स्नानाबाबत वादग्रस्त विधान केले.
देशात मुसलमानांसाठी जर वक्फ बोर्ड कायदा लागू असेल, तर केंद्रातील मोदी सरकारने सनातनी हिंदूंसाठी सनातन हिंदू बोर्ड अधिनियम आणला पाहिजे
त्तराखंड मध्ये समान नागरी कायदा UCC आजपासून लागू झाला. त्यामुळे भारतीय कायद्यानुसार विवाह नोंदणी, लिव्ह इन रिलेशन नोंदणी अत्यावश्यक होईल.
Waqf JPC अर्थात संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीमध्ये वक्फ बोर्ड कायद्यात केंद्रातील मोदी सरकारने सुचविलेल्या सगळ्या 44 सुधारणांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये सर्व सदस्यांनी फेर सुधारणा सूचविल्या.
देशातल्या शिक्षण व्यवस्थेच्या प्रायव्हेटायझेशनवर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज हल्लाबोल केला. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी मध्य प्रदेशातील महू येथे जय गांधी, जय भीम, जय संविधान महा रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी शिक्षण व्यवस्थेच्या प्रायव्हेटायझेशन वर घसरले. त्यांनी मोदी सरकारला त्याबद्दल धारेवर धरले.
अर्थ मंत्रालयाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या नवीन अध्यक्षांचा शोध सुरू केला आहे. कारण सध्याच्या नियामक प्रमुख माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी रोजी संपत आहे.
सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म आहे. प्रयागराज या ठिकाणी सुरु असलेला कुंभ मेळा हा विशिष्ट जात किंव धर्मासाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.Yogi Adityanath
दिल्लीतील जंगपुरा येथे झालेल्या जाहीर सभेदरम्यान आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, येणाऱ्या दिल्ली सरकारमध्ये मनीष सिसोदिया यांची दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली जाईल. यावेळी केजरीवाल म्हणाले, “सर्वजण म्हणत आहेत की दिल्लीत आम आदमी पार्टी सरकार स्थापन करेल आणि मनीष सिसोदिया आमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतील.
भिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तरूणाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर, आकाश कनोजियाने आरोप केला आहे की मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल भाजपने संकल्प पत्र जाहीर केल्याबरोबर आज अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने 15 गॅरंटीचे कार्ड जारी केले. यामध्ये महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना केजरीवाल यांनी रिपीट केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिल्लीतील नरेला येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी आम आदमी पक्षाला ‘बेकायदेशीर उत्पन्न असणार पक्ष’ म्हटले. गृहमंत्री अमित शहा यांनी आरोप केला की पक्ष मते मिळविण्यासाठी खोटे बोलतो आणि त्यांच्या १० वर्षांच्या सत्तेत अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नाही.
Waqf सुधारणा कायद्याचा अंतिम मसुदा तयार करून तो संसदेला सादर करायची वेळ आली असताना Waqfjpc मधल्या विरोधी सदस्यांनी बैठकांमध्ये गदारोळ करून समितीचे कामकाज लांबवायचा प्रयत्न चालवला.
महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या एका विधानावरून महाराष्ट्रात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री झालेले झिरवळ यांनी हिंगोलीचे वर्णन ‘गरीब जिल्हा’ असे केले आहे
भारताने रविवारी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यानिमित्ताने कर्तव्य पथ येथे आयोजित समारंभात देशाच्या लष्करी सामर्थ्याची, कला, संस्कृतीची, विविधतेची आणि सरकारी योजनांच्या यशाची झलक पाहायला मिळाली.
जम्मू पोलिसांना ई-मेलद्वारे एमएएम स्टेडियमवर बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली विशेष प्रतिनिधी जम्मू : Jammu and Kashmir जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडल्यानंतर एका […]
भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधून खलिस्तानवादी समर्थकांनी ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये भारतीय हाय कमिशन समोर आंदोलन केले. परंतु, या आंदोलनाला लंडन मधल्या भारतीयांनी तिथल्या तिथे चोख आणि खणखणीत प्रत्युत्तर दिले.
७६ व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्य मार्गावर भारतीय सैन्याची ताकद आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचे भव्य प्रदर्शन करण्यात आले. जगातील एकमेव सक्रिय घोडेस्वार रेजिमेंट, ६१ व्या घोडदळाने परेडची सुरुवात केली. त्याचे नेतृत्व लेफ्टनंट अहान कुमार यांनी केले.
राष्ट्रपती भवनात इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीत इंडोनेशियन शिष्टमंडळाने ‘कुछ कुछ होता है’ हे बॉलिवूड गाणे गायले.
आज देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या प्रसंगी, महाराष्ट्रातील भिवंडी येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्या देशाला खूप पुढे जायचे आहे. आज जग भारत आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवेल याची वाट पाहत आहे.
शहरात सर्वात मोठा धार्मिक मेळावा महाकुंभ आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये देश-विदेशातून लोक सतत येत आहेत. आता कथाकार संत आणि ऋषीमुनींसह महाकुंभात स्नान करण्यासाठी पोहोचत आहेत. प्रसिद्ध कथाकार आणि बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री रविवारी महाकुंभ स्नान करण्यासाठी प्रयागराजच्या संगम शहरात पोहोचले.
जासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. एकूण १३९ मान्यवरांपैकी सात दिग्गजांना पद्म विभूषण, १९ दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर कुठल्याही सरकारी शिफारशी शिवाय वेगवेगळ्या निकषांवर गुणवत्ता लोकांना शोधून पद्म सन्मान देण्यात आले. यात 2025 मध्ये असेच एक नाव समोर आले, ते म्हणजे जनसंघ ते भाजप असा प्रवास केलेल्या शतकपार भुलई भाईंचे!!
धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नवे, ते आचरण आहे. बंधूभाव हाच शाश्वत धर्म असून याचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संविधान मांडताना केला होता. याच बंधूतेच्या आधारे व्यक्ती मोठा झाला तर त्याचे कुटुंब मोठे होईल आणि पर्यायाने समाजही मोठा होईल. त्यामुळे समाजाला आपला देश बनवा आणि यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App