प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांचे राजकीय वैर टोकाला गेलेले असताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेला […]
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) आणखी एक झटका बसला आहे. एनडीपीएस विशेष न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी नुपूर सतीजा हिला […]
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन विवाहितेवर गेल्या सहा महिन्यांत ४०० वेळा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना अंबाजोगाईतील आहे. पीडित विवाहिता दोन […]
एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यावेळी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.Follow sensitivity; Give justice to ST […]
राज्य शासनाकडून हे आंदोलन थांबवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून संप सुरूच आहे. A delegation of ST employees called […]
बांगलादेशात काही हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. याच्या निषेधार्थ त्रिपुरामध्ये हिंदू संघटनांनी निदर्शने केली. तेथील मशिदींचे नुकसान झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. या ठिणगीने महाराष्ट्रात […]
बालदिनानिमित्त देशभरातून लहान मुलांना या बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.Happy Children’s Day by Raosaheb Danve विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : […]
महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी पोलिस सक्षम असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिला.Minister of State for Home […]
मुंबईत बॉम्बस्फोट होण्याचा धोका आहे. मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पोलिसांना शनिवारी एका व्यक्तीने फोनवरून ही माहिती दिली. अज्ञात कॉलरने केलेल्या या कॉलने भीतीचे वातावरण निर्माण […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांवरून महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, भिवंडी, नांदेड शहरांमध्ये निघालेल्या मोर्चांमध्ये दगडफेक झाली. त्यानंतर महाराष्ट्र तणाव निर्माण झाला. हे मोर्चे […]
नाना पटोले यांनी मलिकांनी केलेल्या आरोपांचा दाखला देत भाजप आणि फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.Maharashtra’s politics is moving towards crime- Nana Patole विशेष प्रतिनिधी […]
अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर नुकतीच चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही हाच निर्णय घेण्यात आला आहे. अकोटमध्ये 24 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात […]
परिवहण मंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांच्या समन्वयकांसोबत बैठक घेतली तरीही हा प्रश्न सुटला नाही.Who says don’t give, don’t live without taking! May the […]
आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आक्रमक झालेल्या जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मंत्रालयाच्या समोर आत्मदहन आंदोलन केलं आहे.Today is the fifth day of […]
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाराई नावाच्या व्यक्तीने आरोप केला […]
त्रिपुरामधील कथित हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्यातील अनेक शहरांत रझा अकादमीने पत्रके लावून मोर्चे काढले. यात अनेक ठिकाणी मोर्चांदरम्यान हिंसाचार उसळला. दगडफेक झाली, अनेक जण […]
विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मलावी देशातील आंब्याची आवक झाली. पहिल्या दिवशी २३० बॉक्स विक्रीसाठी आले आहेत. घाऊक बाजारामध्ये १,२०० […]
वृत्तसंस्था गडचिरोली / मुंबई : गडचिरोलीतील ग्यारापट्टी जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 युनिटने काल तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये कुप्रसिद्ध नक्षलवादी आणि भीमा कोरेगाव दंगलीचा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र पोलिसांनी काल गडचिरोली जिल्ह्यात ग्यारापत्ती भागातील जंगलात अत्यंत धाडसी आणि धडाकेबाज कारवाई करून 26 नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये तब्बल 50 […]
शासनाने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून दिले, तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली आहे. Will add to the splendor of the […]
या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.Home Minister Dilip Walse Patil lauds police action against […]
सध्या कमी पगार आहे. तसेच पगारात वाढ होत नसल्यामुळे मानसिक तणावात येऊन खोरगडे यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला.Bus conductor attempts suicide by drinking poison in […]
शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाचे मूल्यवर्धन करून त्याला अधिक पैसा मिळू द्या अस आवाहन गडकरी यांनी केले आहे.Wheat is cheap but bread is expensive; Let him get […]
२ ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विमानतळाचे उद्घाटन केले होते.गेल्या तीन वर्षांत येथून तब्बल ९ लाखांहून अधिक प्रवाशांनी ये-जा केली आहे.The crown […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : खंडणी प्रकरणात नाव आल्यानंतर फरार झालेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह आणि इतर पोलिस अधिकाऱ्यां च्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App