शासनावर अवलंबून न राहता समाज उभा करणे काळाची गरज; सहसरकार्यवाह अतुल लिमयेंचे प्रतिपादन; दादा लाड, महंत भारतभूषणदासजी महाराजांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान
“समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, हे प्रयोग केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता समाजव्यापी होण्याची गरज आहे.