लाईफ स्किल्स : शरीरसंपदेसाठी आहारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने वाढवा
एखाद्याचे शरीर जर सुदृढ असेल स्नायू पिळदार असतील तर त्या व्यक्तीची समोरच्या लोकांवर पटकन छाप पडते. व्यक्तीमत्व खुलवण्यासाठी याचा लाभ होतोच. पण त्यासाठी काही बाबी […]
एखाद्याचे शरीर जर सुदृढ असेल स्नायू पिळदार असतील तर त्या व्यक्तीची समोरच्या लोकांवर पटकन छाप पडते. व्यक्तीमत्व खुलवण्यासाठी याचा लाभ होतोच. पण त्यासाठी काही बाबी […]
कॉम्युटर अर्थात संगणकाने सध्या सारे मानवी जीवन व्यापले आहे. त्याच्या मदतीशिवाय सध्या पानही हलत नाही असी स्थिती आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर संगणकाचा मोठा प्रभाव आहे. […]
प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात सकाळी होते व रात्री दिवस संपतो. पण खरे पाहिले तर तुम्ही कोणत्या संस्कृतीमध्ये राहता व वाढता त्यावर दिवसाची सुरुवात ग्राह्य धरली जाते. […]
वृत्तसंस्था पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील संविधान दिनाच्या कार्यक्रमावर काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनी बहिष्कार घातल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवारवादी राजकीय पक्षांवर केलेल्या […]
संसदेचे अधिवेशन येत्या 29 नोव्हेंबरला सुरू होत आहे. त्यासाठी काँग्रेसची रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १० जनपथ येथे काल संसदेच्या काँग्रेस नेत्यांची […]
जेव्हा प्रकाशकिरण अत्यंत लहान आकाराच्या कणावर पडल्यावर सर्व दिशांना पसरतो. याला प्रकाशाचं विकिरण म्हणतात. आकाश निळे दिसण्यामागचा मूळ संबंध वातावरणातून प्रकाशाच्या विकिरणाशी आहे. दृश्य प्रकाशाच्या […]
जगभरात गेल्या वर्षापासून थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर केला जात आहे. मात्र, सामाजिक चिंता असणाऱ्यांना मास्क घातल्यामुळे कोरोना साथीदरम्यान किंवा नंतर अधिक […]
मेंदूतील सर्वांत छोटा घटक म्हणजे त्यातील विशिष्ट पेशी. या पेशींना न्यूरॉन सेल्स असे म्हटले जाते. प्रत्येक न्यूरॉन आपापल्या कामातील तज्ज्ञ असतो. न्यूरॉनचे काम जितके वैशिष्ट्यपूर्ण […]
आपण गुंतवणुक का करत नाही? हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारला तर त्याचे उत्तर येते की अज्ञान, भीती, संयमाचा अभाव. या तिन्ही गोष्टीवर काम करणे […]
आपण यश प्राप्त करण्यासाठी स्वत:ला शेकडो संधी देवू शकता. पण एकदा गेलेली वेळ परत कधी येत नसते. त्यामुळे वेळेनुसार बदल करीत यशाला गवसणी घातला आली […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. परवाच त्यांनी काँग्रेस फोडून दोन नेत्यांना आपल्या तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेतले. कीर्ती आझाद यांच्याकडे […]
मणिशंकर अय्यर यांनी काल केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका करताना चीन आणि पाकिस्तानची भीती दाखवून मोदी सरकारने भारताला भित्रा ससा बनवून ठेवले आहे, अशी टीका केली […]
युरोपीय महासंघाने पुरवलेल्या आर्थिक निधीचे संशोधकांनी चिज केले आहे. मेंदूतील सफेद द्रव्यातील अतिशय सूक्ष्म अशा रचनेची माहिती देणारा पहिला त्रिमितीय नकाशा युरोपीय संशोधकांनी तयार केला […]
मेंदू हा विचार करण्याचा अवयव. बुद्धीचा अवयव, असं आपण म्हणतो. मात्र आपलं संपूर्ण जीवनच याच्या नियंत्रणात आहे. इथे विविध क्षेत्रं आहेत. ती आपापलं काम करण्यात […]
प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्व चांगले असावे असे वाटते. त्यात काही चूक नाही. पण व्यक्तीमत्व असेच चांगले बनत नसते. त्यासाठी कष्ट उपसावे लागतात. आपल्यात जर काही चूक […]
आपले कित्येक मोठे खर्च हे गरजेपोटी नाही, केवळ भावनांच्या भरात होतात. नंतर त्या वस्तुंकडे, कपड्यांकडे आपण ढुंकुनही बघत नाही. जर तुम्ही ससत अशा वस्तुंची खरेदी […]
उडत्या तबकड्या हा एक गोंधळात टाकणारा शब्द आहे. आजपर्यंत अनेकांनी उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे केले आहेत. परंतु, ही बाब सिद्ध होऊ शकलेली नाही. ज्येष्ठ शास्त्रज्ञ […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्यांदा दिल्लीत आल्या आहेत. त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपवर तोंडी फैरी झाडत आजही काँग्रेस फोडली आहे. दिल्ली आणि हरियाणातल्या नेत्यांना त्यांनी तृणमूल […]
गुलाबी थंडी पडण्याचे दिवस आता सुरु होतील. हिवाळा सुरु झाला, थोडी थंडी पडली की आपण स्वेटर, मफलर, हातमोजे याचा आसरा शोधू लागतो. आपणच काय पण […]
जेव्हा आपल्याला कसली तरी चिंता वाटायला लागते, तेव्हा ताणतणाव उत्पन्न होतात. एखादी चिंताजनक परिस्थिती ओढवली की आपली जीभ कोरडी पडते, छातीत धडधडते, घाम फुटतो, झोपेवर […]
सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. त्यातील फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स (एफएमपी) बाबत अनेकांना माहिती नसते. एफएमपीमध्ये गुंतवणूक करताना हे लक्षात घ्या की, तुम्हाला हवे तेव्हा पैसे […]
आपल्या भूतकाळातल्या सर्व घटना घडल्या असे समजा आणि वर्तमानकाळात करायचे आहे किंवा करत आहे असे माना. भूतकाळातल्या गोष्टी ‘तुम्ही केल्या’ असे मानताच अहंकार आणि खेद […]
केवळ विशिष्ट पिकांचीच खरेदी सरकारने केली तर इतर पिके पिकविणाऱ्या शेतकऱ्यांवर तो अन्याय ठरेल अथवा सर्वच शेतकरी ती विशिष्ट पीकेच घेतील (जसे पंजाबात बहुतांश शेतकरी […]
व्यक्तीमत्व विकासासाठी स्वतःमध्ये काही बदल नीटपणे वेळच्या वेळी करावे लागतात. जे लोक हे बदल करतात त्यांना त्याचा जीवनभर उपयोग होतो. त्यातील पहिला बदल म्हणजे चकाट्या […]
थोडी थंडी पडली तरी आपले हात – पाय गारठतात. जगणे मुश्कील होवून जाते. आपण स्वेटर, मफलर, हातमोजे याचा आसरा शोधू लागतो. मात्र सतत बर्फात व […]