Donald Trump : हेलिकॉप्टर -विमानाच्या दुर्घटनेनंतर ट्रम्प संतापले!
मेरिकेतील भीषण विमान अपघातानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि बराक ओबामा यांना लक्ष्य केले.
मेरिकेतील भीषण विमान अपघातानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि बराक ओबामा यांना लक्ष्य केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी मोदी सरकारचा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प मांडत असताना कर रचनेसंदर्भात अर्थतज्ज्ञ आणि बड्या कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये वैयक्तिक कर कमी करा
उत्तर प्रदेशातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. राकेश राठोडवर बलात्काराचा आरोप आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर, पोलिसांनी राकेश राठोड यांना लोहारबाग येथील त्यांच्या घरी पत्रकार परिषद घेत असताना अटक केली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी (३० जानेवारी २०२५) दिल्लीतील रोहिणी येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले,
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार, सरकारने बुधवारी एमएसएमई क्षेत्रासाठी १०० कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी एक नवीन क्रेडिट हमी योजना सुरू केली. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) सुरू करण्यात आलेल्या म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम (MCGY-MSME) चा उद्देश उपकरणे खरेदी करण्यासाठी पात्र उद्योगांना १०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज सुविधा प्रदान करणे आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी, पंजाब भवनाजवळील कोपर्निकस मार्गावर पंजाब नंबर प्लेट असलेली एक गाडी आढळून आली ज्यावर पंजाब सरकार लिहिलेले होते. वाहनाची झडती घेतली असता त्यातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दारूच्या बाटल्या आणि आम आदमी पक्षाचे (आप) निवडणूक पत्रके जप्त करण्यात आली. भाजपने यासाठी आम आदमी पक्षाला जबाबदार धरले आहे.
दिल्लीच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा पैसे वाटपाचा खेळ, तर आम्ही मजबुतीनेच निवडणूक लढवतोय असे सांगायची काँग्रेसवर वेळ!! हा आजच्या दिवसभरातले दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
वृत्तसंस्था जुबा : South Sudan दक्षिण सुदानच्या युनिटी स्टेटमध्ये बुधवारी विमान कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, हे एक छोटे विमान होते ज्यामध्ये दोन […]
प्रयागराजला जाणाऱ्या विमानांसाठी खूप जास्त भाडे आकारल्याच्या तक्रारी आल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने कारवाई केली. मंत्रालयाने विमान कंपन्यांना वाजवी तिकिटांचे दर राखण्यास स्पष्टपणे सांगितले आहे. प्रयागराजला जाणाऱ्या विमानांसाठी विमान कंपन्या प्रवाशांकडून जास्त भाडे आकारत असल्याच्या तक्रारी सतत येत होत्या.
उद्धव ठाकरे आणि भाजप यांची परस्पर घडवली युती, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढली माध्यमांचीच पिसे!!, असे आज घडले.
बीड मधल्या संतोष देशमुख प्रकरणांमध्ये चोहोबाजूंनी अडचणीत आल्यानंतर धनंजय मुंडे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते.
महाकुंभातील मौनी अमावस्येच्या अमृत स्नानापूर्वी बुधवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी यांनी अपघाताची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोगाचे आदेश दिले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री योगी यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDI आघाडीत महत्वपूर्ण घडामोडी घडली. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची मते फुटली. त्यामुळे पंजाब मधल्या चंडीगडची महापौर निवडणूक भाजपने जिंकली.
सिद्धिविनायक मंदिराने भाविकांसाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ३० जानेवारीपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला जाईल. या नवीन व्यवस्थेनुसार, मंदिरात स्कर्ट, फाटलेले कपडे आणि उघडे कपडे घालून प्रवेश दिला जाणार नाही.
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांना अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना परत आणण्याचे काम दिले आहे. हे दोन्ही शास्त्रज्ञ गेल्या वर्षी जूनपासून अवकाशात अडकले होते.
भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या काही महागड्या वस्तूंवर शुल्क कमी करू शकतो. NDTV च्या रिपोर्टनुसार, निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा करू शकतात. स्टील, महागड्या मोटारसायकल, इलेक्ट्रॉनिक वस्तू या यादीत आहेत, ज्यांचे दर कमी केले जाऊ शकतात.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कालच धनंजय मुंडे + वाल्मीक कराड + संतोष देशमुख प्रकरणामध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना “नैतिकता” शिकवली. आज अजितदादांनी बीडमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना चारित्र्य टिकवण्याची दमबाजी केली. पण खरंतर आधी पोसली राष्ट्रवादीतली खलप्रवृत्ती, नंतर केली चारित्र्य टिकवण्याची दमबाजी असेच या गोष्टीचे स्वरूप राहिले.
कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून अटकेत असलेल्या ६ आरोपींना उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भारत कुराणे, अमित बड्डी आणि वासुदेव सूर्यवंशी बऱ्याच काळापासून अटकेत असल्याच्या कारणास्तव त्यांना जामीन मंजूर केला जात असल्याचे हायकोर्टाच्या एकलपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी म्हटले आहे.
सातत्याने हिंदुत्वावर आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे यांनी एकदा मुस्लिम विद्यार्थ्यांसंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी,
धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री असताना कोट्यवधी रुपयांची बोगस बिले उचलली, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. परळी आणि अंबाजोगाई मतदारसंघात 1 रुपयाचेही काम न करता 73 कोटी 70 लाख रुपये उचलण्यात आले, असा दावा सुरेश धस यांनी केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा अरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिल आहे. या प्रकरणाची सुनावणी आता पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुरुवातीपासून पुन्हा सुनावणी होणार आहे.
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, आता त्यांनी हे उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा मारेकरी कोण आहे हे आता समोर आले आहे, मराठा समाजाचे डोळे उघडले आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोदी सरकारचे संपूर्ण लक्ष देशाच्या सैन्याला बळकट करण्यावर आहे. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS) बुधवारी राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील फरार आरोपी अनमोल बिश्नोईविरुद्ध बुधवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून विनंती केली आहे, की बुरखा परिधान करणाऱ्या विद्यार्थिनींना दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश देऊ नये.