• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 147 of 1320

    Pravin Wankhade

    CM Devendra Fadnavis : पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर- CM देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

    Read more

    Chief Minister : नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ साठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना; शहरी परिवहन सेवेत आमूलाग्र बदल करावेत

    महानगरांमध्ये वाहतुक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर काम करीत आहे. यामध्ये किफायतशीर सहज आणि सुलभरीत्या उपलब्ध होणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावित आहे.

    Read more

    आतापर्यंत काश्मिरातून 500 पर्यटक महाराष्ट्रात परतले, फडणवीस सरकारकडून विशेष विमानांची व्यवस्था

    पहलगाम येथील हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.

    Read more

    पहलगाम मध्ये धर्म विचारून हिंदूंची हत्या; तरीही लिबरल पुरोगाम्यांकडून काश्मिरियत आणि मुस्लिमांच्या मदतकार्याची जास्त चर्चा!!

    पहलगाममध्ये इस्लामी जिहादी दहशतवाद्यांनी 28 भारतीयांची हत्या केली. त्यात त्यांनी धर्म विचारून 27 हिंदूंना गोळ्या घातल्या.

    Read more

    Amit Shah ‘पाकिस्तानी नागरिकांना ओळखा अन् त्यांना परत पाठवा’

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना ओळखून त्यांना परत पाठवण्यास सांगितले आहे.

    Read more

    Ukrainian : युक्रेनच्या राजधानीवर 9 महिन्यांतील सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला; रशियन हल्ल्यात 8 जण ठार, 70 जखमी

    बुधवारी रात्री रशियाने युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात किमान ८ जणांचा मृत्यू झाला, तर ७० हून अधिक जण जखमी झाले. गेल्या ९ महिन्यांतील युक्रेनच्या राजधानीवरील हा सर्वात मोठा हल्ला आहे.

    Read more

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर: कठुआमध्ये ४ संशयित आढळले, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर सतर्क आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे. येथे हिरानगर सेक्टरमध्ये एका स्थानिक महिलेने चार संशयितांना पाहिले. महिलेने ताबडतोब सुरक्षा दलांना याची माहिती दिली, त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे, त्यानंतर लष्कराने काश्मीरमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे.

    Read more

    Pakistan PM : पाकिस्तानचे PM म्हणाले- सिंधू पाणी करारावर बंदी घालणे योग्य नाही; इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर गोंधळ

    पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय योग्य नव्हता, असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी सांगितले की, ही बंदी योग्य नाही.

    Read more

    Raja Iqbal Singh भाजपचे राजा इक्बाल सिंग झाले दिल्लीचे नवे महापौर

    भारतीय जनता पक्ष दोन वर्षांनी दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या महापौरपदावर परतला आहे. भाजपचे राजा इक्बाल सिंग दिल्लीचे नवे महापौर बनले आहेत.

    Read more

    Kashmir : काश्मीरमधील हल्ल्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्रातील 500 पर्यटक राज्यात दाखल

    पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था केली जात आहे. 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान आज दुपारी श्रीनगर येथून निघेल आणि सायंकाळी मुंबईत पोहोचेल. काल दोन विशेष विमानांनी 184 पर्यटक मुंबईत पोहोचले होते. सुमारे 500 पर्यटक आतापर्यंत परतले आहेत

    Read more

    Mohan Bhagwat : ‘ही धर्म आणि अधर्माची लढाई आहे’, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर मोहन भागवत यांचे विधान!

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर म्हटले आहे की, ही कोणत्याही पंथाची किंवा समुदायाची लढाई नाही. सध्या सुरू असलेला संघर्ष हा धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष आहे. मुंबईत पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देताना त्यांनी हे सांगितले.

    Read more

    Medha Patkar : मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक

    दिल्ली पोलिसांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक केली आहे. त्यांना निजामुद्दीन येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज दुपारी त्यांना साकेत कोर्टात हजर केले जाईल.

    Read more

    दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंची हत्या केली; पण पवार आणि लिबरल गॅंगला दहशतवाद्यांच्या धर्माची चर्चा नकोशी झाली!!

    पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंची हत्या केली. बैसरन घाटीत मुसलमानांना बाजूला काढून त्यांनी 29 हिंदूंना गोळ्या घातल्या. पॅन्ट उतरवून त्यांचे धर्म तपासले.

    Read more

    Rahul Gandhi : वीर सावरकरांवरील विधान बेजबाबदार असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले!

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील स्वातंत्र्यसैनिकांवर बेजबाबदार भाष्य स्वीकारले जाणार नाही.

    Read more

    Puneet Jaggi : अंमलबजावणी संचालनालयाचे जेनसोल परिसरात छापे; को-फाउंडर पुनीत जग्गी यांना अटक

    सेबीच्या कारवाईनंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (२४ एप्रिल) जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेडच्या जागेवर छापा टाकला. दरम्यान, सह-प्रवर्तक पुनीत सिंग जग्गी यांना दिल्लीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले, तर दुसरा प्रवर्तक अनमोल जग्गी दुबईमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

    Read more

    Sharad Pawar पवारांच्या तोंडावर गनबोटे कुटुंबाने सांगितले, टिकल्या काढल्या, अल्ला हूॅं अकबर म्हटले, तरी दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या!!, तरीही पवारांना टोचली धर्माची चर्चा!!

    पहलगाम हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे हत्याकांड घडविले. 29 हिंदूंना मारले. तिथले भयानक अनुभव सगळ्यांनी जाहीरपणे सांगितले.

    Read more

    World Bank : जागतिक बँकेच्या सहाय्याने नवे जलसंपत्ती प्रकल्प

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) प्रशासकीय परिषदे’ची दुसरी बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण व नवीन साठवण तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

    Read more

    Devendra fadnavis : ठाकरे + पवारांच्या कौटुंबिक ऐक्यावर माध्यमांचीच पतंगबाजी; फडणवीसांनी वरच्या वर त्यांची कन्नी कापून टाकली!!

    पहलगाम हल्ला होण्याआधी मराठी माध्यमांच्या बातम्यांना ठाकरे पवारांच्या कौटुंबिक परीक्षेने व्यापून टाकले होते दोन्ही बड्या घराण्यांच्या ऐक्याची माध्यमांनीच जोरदार पतंगबाजी केली होती

    Read more

    Rahul Gandhi राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाची जबरदस्त चपराक; स्वातंत्र्यवीरांचा अपमान सहन नाही करणार!!

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने आज जबरदस्त चपराक हाणली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा कोणत्याही स्थितीत अपमान सहन करणार नाही.

    Read more

    Sarsanghchalak : पहलगाम हल्ल्यावर सरसंघचालकांचे खडे बोल; तुमच्यातील शक्ती गरज असेल तेव्हा दिसलीही पाहिजे

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये लोकांना त्यांचा धर्म विचारून मारले. पण हिंदू कधीही असे करणार नाहीत. आम्हाला आशा आहे की याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

    Read more

    Lashkar-e-Taiba : लश्कर ए तोएबाचा प्रमुख हाफिज ISIच्या सुरक्षित स्थळी लपला; पाक लष्करप्रमुखाला भारताच्या सर्जिकल स्ट्राइकची भीती

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद अबोटाबादच्या लष्करी छावणीतील गुप्तचर संस्था आयएसआयच्या छावणीत जाऊन लपला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकच्या पंजाब प्रांतातील मुरीदके येथील लष्करच्या मदरशात लपून बसलेल्या हाफिजला ‘हल्ल्याची’ भीती वाटत होती. त्यामुळे २७ एप्रिल रोजी मुरीदकेच्या मदरशात होणारा कार्यक्रमही रद्द केला आहे.

    Read more

    Naxals : नक्षल्यांचे कंबरडे मोडले, सर्वात मोठी कारवाई; 114 दिवसांत 161 नक्षली ठार, 600 जणांचे आत्मसमर्पण

    गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंद देश नक्षलमुक्त होईल, असे जाहीर केले होते. या मोहिमेअंतर्गत यंदा आतापर्यंत ११४ दिवसांत १६१ नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. सुमारे ६०० जणांनी शरणागती पत्करली आहे. २०२४ मध्ये संपूर्ण वर्षात २९६ व २०२३ मध्ये ५६ जण मारले गेले होते. म्हणजे दोन वर्षांतच नक्षलीविरुद्ध घातक कारवाईत ५२८ टक्क्यांची वाढ झाली आहे

    Read more

    Kapil Sibal म्हणे, संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा; मोदी सरकारच्या आक्रमक धोरणाला फाटे फोडण्यासाठी कपिल सिब्बल यांची सूचना!!

    पहलगाम मध्ये इस्लामी जिहादी दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे हत्याकांड केल्यानंतर पाकिस्तानला अनुकूल ठरणाऱ्या धर्मनिरपेक्षतेच्या ठेकेदारांनी “दहशतवादाला धर्म नसतो

    Read more

    Navi Mumbai International Airport नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटी’

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘नवी मुंबईतील सिडकोच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत’ आढावा बैठक संपन्न झाली.

    Read more

    solar energy projects सौर उर्जा प्रकल्पातील विकासकाच्या समस्यांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ संदर्भात आढावा बैठक पार पडली.

    Read more