पुरग्रस्त भागासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले पत्र, मोबाईलवर काढलेले फोटोही पंचनामे म्हणून ग्राह्य धरा
विशेष प्रतिनिधी मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी केली […]