दहीहंडी, गणेशोत्सवातच कोरोना पसरतो का?; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल
वृत्तसंस्था पुणे : लॉकडाऊन लावून सरकारचं बरं चाललं आहे. मोर्चे, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, अशा शब्दात महाराष्ट्र […]
वृत्तसंस्था पुणे : लॉकडाऊन लावून सरकारचं बरं चाललं आहे. मोर्चे, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, अशा शब्दात महाराष्ट्र […]
वृत्तसंस्था मुंबई : कोरोमुळे दीड वर्षांपासून राज्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे कलाकारांची मोठी पंचायत झाली आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कलाकारांना […]
विशेष प्रतिनिधी नंदूरबार: नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात, अशी टीका भारती पवार यांनी केली.नंदूरबार जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधांच्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील बहुतांश निर्बंध उठविले असले तरी सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे अद्याप सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले […]
सर्वोच्च न्यायालयाने हरियाणाचे 13 ऑगस्ट 2008च्या राज्य सरकारच्या कैद्यांना सोडण्याच्या अधिकाराचे धोरण कायम ठेवले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती ए.एस. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात कोरोनाचे गंभीर संकट कायम आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे यंदा बकरी ईद साजरी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्येक अपयशाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याची सवय लागलेल्या महाविकास आघाडीला उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. ज्येष्ठ नागरिक, […]
वृत्तसंस्था मुंबई : मुंबईसह विविध जिल्ह्यात साप्ताहिक लसीकरण योजना राबवणं शक्य आहे, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे राज्यात लसीकरण मोहिमेला अधिक […]
वृत्तसंस्था मुंबई : अखेर मुंबईतील शिक्षकांना लोकलने प्रवास करण्यास राज्य शिक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण मंत्रालयाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविला असून त्यास […]
वृत्तसंस्था मुंबई : तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. Crop loans up […]
विरोधकांवर हल्ले करून त्यांचे तोंड गप्प करण्याचे पश्चिम बंगालचे लोण राजस्थानातही पोहोचले आहे. राज्य सरकारने कोरोना आकडेवारी लपविल्याचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार रंजीता […]
मराठा आरक्षण लढा सर्वोच्च न्यायालयात लढण्यासाठी राज्य सरकार कडून कुणीही कारभारी नव्हता, असा आरोप मराठा आरक्षण लढ्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे State government […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रात महाविकास आघाडी नसून महावसुली आघाडी असल्याची टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे […]
वृत्तसंस्था सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची राज्य सरकारची घोषणा हवेत विरली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर तरी शिवस्मारक उभारण्यात यावे,The announcement of the […]