तिरंगा म्हणजे भारताची ओळख, शिवसेना राष्ट्रवाद विसरली, असुद्दीन ओवेसी यांची टीका
विशेष प्रतिनिधी मुंबई : तिरंगा रॅलीमुळे मविआ सरकारला अडचण का आली? हे सरकार आता तिरंग्याविरोधात झाले आज याची खंत वाटते आहे. तिरंगा म्हणजे भारताची ओळख […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : तिरंगा रॅलीमुळे मविआ सरकारला अडचण का आली? हे सरकार आता तिरंग्याविरोधात झाले आज याची खंत वाटते आहे. तिरंगा म्हणजे भारताची ओळख […]
दुर्घटना घडलेला परिसर हा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील आहे. यामुळे आदित्य ठाकरेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.Shiv Sena to take responsibility for […]
संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेत विरोधकांनी तीन कृषी कायद्यांसह पेगॅसस प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं होतं. यावेळी प्रचंड गदारोळ सभागृहात झाला होता. यानंतर १२ जणांना निलंबित करण्यात आले .राज्यसभेतील […]
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कोणाकोणाला मान्य नाही त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत, स्पष्ट बोलावे. पडद्यामागून गुटरगूं करू नये. त्यातून गोंधळ आणि संशय वाढतो. Story behind samna […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी त्यांच्या मुंबई दौऱ्यामुळे विरोधी पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे. एकीकडे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र भेटीवरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे. बांगलादेशींना संरक्षण देणाऱ्या ममता यांच्याशी […]
विशेष प्रतिनिधी इस्लामपूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पाडाव सुरू केला आहे. तरी ते शिवसेनेच्या लक्षात येत नाही. मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिवसेना संपत चालली आहे, […]
विशेष प्रतिनिधी सांगली : अडीच वर्ष झाल्यानंतर राज्यात शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल. त्यामुळे राज्यात सत्तांतर अटळ आहे, असे मत केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : व्हिडीओ कॉलद्वारे संभाषण करून खंडणी उकळण्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. गोडीगुलाबीने महिला संबंधिताला कपडे उतरवायला सांगतात आणि या कॉलचे रेकॉर्डिंग […]
शेतकऱ्यांच्या हट्टासमोर अखेर केंद्रातील मोदी सरकारला निर्णय बदलावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. 18 मिनिटांच्या संबोधनात पंतप्रधानांनी ही […]
आदित्य ठाकरेंसाठी आपली जागा सोडणाऱ्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेतून विधान परिषदेत निवडून जाणाऱ्या दोन जागांसाठी शिवसेनेच्यावतीने अखेर उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या दोन जागांसाठी शिवसेनेच्या कोट्यातून निष्ठावान […]
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी रामनगर येथील साखर कारखाना खरेदीविक्रीच्या व्यवहारादरम्यान १०० कोटींचा घोटाळा केला आहे. ऐवढेच नव्हे तर आता ते […]
विशेष प्रतिनिधी ठाणे : ठाण्यात मालमत्ता करमाफीचे शिवसेनेकडून जनतेला गाजर दाखविण्यात आले आहे. शिवसेनेचा हा ‘चुनवी जुमला’ असल्याचा हल्लाबोल भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला […]
आज शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये महाराष्ट्रातील हिंसाचार आणि जाळपोळ या विषयावर अग्रलेख प्रकाशित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात काही शक्ती खांद्यावर बंदूक ठेवून रझा अकादमी चालवत असल्याचा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात हिंदू – मुसलमान वाद आणि दंगलीसंदर्भात शिवसेनेची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. 1992 – 93 च्या दंगलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या १० डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी मुंबईतून पाठविण्यात येण्याच्या जागेसाठी शिवसेनेतील अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. जुन्या शिवसैनिकांना वगळून नव्यांचा प्रभाव वाढला […]
विशेष प्रतिनिधी जळगाव: चोपडा तालुक्यातील शिवसेनेच्या २५० कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 250 Shiv Sena […]
विशेष प्रतिनिधी मुंबई :मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही. अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली आहे, अशी टीका विधान परिषदेचे […]
सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलं आहे. दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं, असंही राऊत म्हणाले आहेत.No, if the same deposit is confiscated, […]
दादरा आणि नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल लागले आहेत. शिवसेनेने ही जागा जिंकली आहे. शिवसेनेचा विजय खास आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेने जिंकलेली ही पहिलीच जागा आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाबरोबर शय्यासोबत करताना कॉँग्रेसची धर्मनिरपेक्षता कोठे गेली होती असा सवाल पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी […]
राऊत पुढे म्हणाले की राजकारणात आरोप प्रत्यारोप होण साहजिकच आहे आणि हे आरोप प्रत्यारोप वारंवार होत असतात. Time will tell, otherwise the glass of your […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात औरंगाजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहिली जाते व त्यावरून उस्मानाबादेत दंगे होतात, भगवा ध्वज लावण्यावरून पोलिसांवर दगडफेक होते, या बाबी पाहता […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : क्रुज ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या मूलभूत हक्कांची शिवसेनेला काळजी लागली आहे. शिवसेना नेते किशोर तिवारींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली […]