सातारा जिल्हा बँकेस ईडीची नोटीस नाही ; व्यवस्थापक
विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस नाही तर जरंडेश्वर कारखान्याला कर्ज कसे दिले ? याची माहिती मागवण्यात आल्याचा खुलासा सातारा जिल्हा मध्यवर्ती […]
विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस नाही तर जरंडेश्वर कारखान्याला कर्ज कसे दिले ? याची माहिती मागवण्यात आल्याचा खुलासा सातारा जिल्हा मध्यवर्ती […]
लॉकडाऊन त्वरित मागे घ्या विशेष प्रतिनिधी सातारा : गेल्या वर्षभरात वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे सातारा जिल्ह्यातील व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन […]
वृत्तसंस्था मुंबई : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कायम असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. Raigad, Sindhudurg, kolhapur, satara, ratnagiri, pune discticts has in threat […]
गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेली टोकियो ऑलिम्पिक पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा […]
विशेष प्रतिनिधी सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार केला. महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त […]
वृत्तसंस्था सातारा : बिगर निवासी मिळकतधारकांची लॉकडाऊनमधील तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला आहे. असा निर्णय घेणारी सातारा ही राज्यातील पहिली पालिका […]
वृत्तसंस्था मुंबई : बारामती, सांगली, सातारा आणि अहमदनगरमध्ये पुढील 7 दिवस अधिक कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि बाधितांची संख्या वाढत चालली […]
कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यांमध्येही वाद सुरू झाला आहे. ऑक्सिजन कोणाला मिळावा यासाठी कोल्हापूरआणि सातारा जिल्ह्यांतील जिल्हाधिकारीच एकमेंकाशी […]
वृत्तसंस्था सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी भीक मागो आंदोलनाद्वारे जमा केलेली 450 रुपयांची रक्कम सातारा जिल्हा प्रशासनाने त्यांना परत केली आहे. District administration returns […]
छत्रपती उदयन राजे भोसले हे त्यांच्या आक्रमक आणि बिनधास्त शैलीसाठी ओळखले जातात. एखाद्या विषयावर उदयनराजेंनी भूमिका घेतली तर ते त्याचा निकालच लावतात. सध्या राज्यात सुरू […]
कलम ३७० हटवून जम्मू काश्मीरला मोदी सरकारने देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे आता काश्मीरी नागरिकांना स्वीकारणे संपूर्ण देशाला शक्य झाले आहे. त्यामुळे ‘काश्मीर की कली’ […]
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था भ्रष्टाचाराचे आगार बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]