फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊतांचा जबाब नोंदवला
विशेष प्रतिनिधी मुंबई : नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत फोन टॅपिंगचा आरोप करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांचा जबाब मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी नोंदवला. तत्पूर्वी, शुक्रवारी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत फोन टॅपिंगचा आरोप करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांचा जबाब मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी नोंदवला. तत्पूर्वी, शुक्रवारी […]
वृत्तसंस्था मुंबई : मुंबईकर उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून, बुधवारपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मार्च महिन्यातच उष्णतेच्या लाटेने […]
प्रतिनिधी मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आपला कधी कोणी जबाब नोंदवला नाही जो जबाब कोर्टात सादर केलाय तो जबाब माझा नाही. मी कोणत्याही आरोपीला ओळखत […]
विशेष प्रतिनिधी धुळे : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमानात घसरण झाली असून, थंडीची हुडहुडी वाढली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद धुळे […]
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. महाबळेश्वरमधील वेण्णा तलावाजवळ ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यातही ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : हवामानातील बदलामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. धुळीच्या वादळाने त्यांचा श्वास कोंडला आहे. दुसरीकडे दहा वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद झाल्याने मुंबईकरांना […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकापाठोपाठ एक वेस्टर्न डिस्टर्बन्सने राजधानीत पावसाचे नवे विक्रम केले आहेत. शनिवारपर्यंतच्या पावसासह यावर्षी जानेवारीत 69.8 मिमी पावसाची नोंद झाली असून, […]
दरम्यान सुयश नाटकर यांची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.New record: Aurangabad teacher kills 152 ropes in one minute, […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : डिजिटल इंडियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या स्वप्नाला भारतीयांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. २०२१ मध्ये भारतीयांनी आर्थिक व्यवहार करण्यासाठी युनिफाईड […]
इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाल्यामुळे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते ऋग्वेदाचा सत्कार करण्यात आला. Four-year Rig Veda record; Recorded in the International Book […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत ३४,४०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३२० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये केरळ राज्यात सर्वाधिक २२,१८२ रुग्ण […]