Rahul Gandhi राहुल गांधी चायना मेड ड्रोनशी खेळले, भारतीयांना त्यातले तंत्रज्ञान “शिकवले”, पण…!!
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज आपल्या घराच्या प्रांगणातच चायनामेड ड्रोनशी खेळले. त्यांनी त्यातले तंत्रज्ञान भारतीयांना “शिकवले.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज आपल्या घराच्या प्रांगणातच चायनामेड ड्रोनशी खेळले. त्यांनी त्यातले तंत्रज्ञान भारतीयांना “शिकवले.
नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) यांच्या निवडीसाठी 17 फेब्रुवारी रोजी बैठक होऊ शकते. सीईसी निवड समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, कायदा मंत्री अर्जुन मेघवाल आणि विरोधी पक्षनेते (LoP) राहुल गांधी यांचा समावेश आहे. समितीच्या शिफारशीच्या आधारे, राष्ट्रपती पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी रोजी संपत आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या एमपी एमएलए कोर्टाने समन्स बजावले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या कथित अपमानास्पद टिप्पणीप्रकरणी लखनऊ न्यायालयाने समन्स जारी केले आहे. मध्य प्रदेशच्या आमदार न्यायालयाने राहुल गांधींना २४ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींची इमेज अवघ्या ९ महिन्यांमध्ये घटली. काँग्रेसच्या परफॉर्मन्सला साजेशी देखील नाही उरली!!
शनिवारी जाहीर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये, भारतीय जनता पक्षाने चमकदार कामगिरी केली आणि ४८ जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्षाला फक्त २२ जागा मिळाल्या. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे खातेही उघडले नाही, जे पक्षासाठी मोठा धक्का आहे.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध ओडिशामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींविरुद्ध ओडिशाच्या झारसुगुडा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १५२ आणि १९७ (१) (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींवर “जाणूनबुजून देशविरोधी” विधाने केल्याचा आरोप आहे. यामुळे प्रत्येक भारतीय नागरिक दुखावला गेला आहे असेही म्हटले गेले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या संदर्भात राहुल गांधी, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.
गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज केला. त्यांनी मतदार यादीत अनियमितता असल्याचा आरोप केला आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात ७ लाख मतदार वाढल्याचा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVM वर आरोपांच्या बंदुकांच्या फैरी झाडणार्या विरोधकांनी आता त्या मशीन वरची बंदूक हटवली आणि ती मतदार यादी कडे वळवली.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बिहारची राजधानी पाटणामध्ये जाऊन आजकालची “राजकीय फॅशन” सांगितली त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले. […]
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारची राजधानी पाटण्यात केलेल्या भाषणात आजकालची “राजकीय फॅशन” सांगितली. त्यांनी देशाच्या पॉवर स्ट्रक्चरचे वर्णन केले
लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषण केले. राहुल म्हणाले- मी राष्ट्रपतींचे भाषण ऐकले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करत आहेत. आज मी तुम्हाला सांगेन की त्यांचा पत्ता कसा असू शकतो.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी राहुल गांधी चक्क खोटं बोलले. अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण द्यावे, असे आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना अमेरिकेला चार वेळा सांगावे लागले
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीच्या अभिभाषणावरच्या चर्चेत “मेड इन चायना”ची कहाणी सांगितली, पण ही कहाणी सांगताना आपला देश उत्पादन करताना फेल झाला असे सांगत आपल्याच खानदानी सरकारांची त्यांनी इज्जत काढली!!
इंदिरा गांधींच्या काळात सर्व समावेशक धोरण अवलंबलेल्या काँग्रेसने 1990 नंतरच्या काळात चुकीची धोरणे अवलंबल्याने दलित, आदिवासी, अतिपिछडे आणि अल्पसंख्यांक काँग्रेस पासून दूर गेले, या चुका जर सुधारल्या, तर हे सगळे वर्ग काँग्रेसच्या पाठीशी पुन्हा उभे राहतील
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की मोदीजी जात जनगणना करण्यास घाबरतात. ते कधीच असे करणार नाहीत, पण लोकसभा-राज्यसभेतील 50 टक्के आरक्षणाची भिंत आम्ही पाडू. कोणीही आम्हाला थांबवू शकणार नाही. आम्ही आधी काँग्रेसशासित राज्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देऊ. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर कायदा करून ही भिंत पाडू.
देशातल्या शिक्षण व्यवस्थेच्या प्रायव्हेटायझेशनवर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज हल्लाबोल केला. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी मध्य प्रदेशातील महू येथे जय गांधी, जय भीम, जय संविधान महा रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी शिक्षण व्यवस्थेच्या प्रायव्हेटायझेशन वर घसरले. त्यांनी मोदी सरकारला त्याबद्दल धारेवर धरले.
राहुल गांधींच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्याबाबत आसाममधील गुवाहाटी येथील पान बाजार पोलिस ठाण्यात शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला. राहुल यांनी भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधी म्हणाले मोदी आणि केजरीवाल खोटं बोलण्यात सारखेच, याचा अर्थ INDI आघाडीत 50 % खोटे भरलेत!! राहुल गांधींनी दिल्ली […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Rahul gandhi माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारानंतर राहुल गांधी यांच्या व्हिएतनाम दौऱ्याचा भाजपने खरपूस समाचार घेतला आहे. पक्षाचे प्रवक्ते […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Rahul gandhi माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरूच आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कालवश झाल्यानंतर देशात 7 दिवसांचा सरकारी दुखावटा आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाच्या सेलिब्रेशन साठी लोकसभेतील […]
वृत्तसंस्था लखनऊ : Rahul Gandhi हाथरस प्रकरणात बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्त झालेले रवी, राम कुमार उर्फ रामू आणि लवकुश यांचे वकील मुन्ना सिंग पुंधीर यांनी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राहुल गांधी परभणीला आले आणि महाराष्ट्रात राजकारण पेरून गेले, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी राहुल गांधींवर प्रतिहल्ला […]
विशेष प्रतिनिधी परभणी : परभणीतील दंगली दरम्यान सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांनीच तो दलित असल्यामुळे हत्या केली. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेले वक्तव्य पूर्ण खोटे आहे, असा आरोप लोकसभेतले […]