हिंदूत्ववाद्यांनी द्वेष आणि हिंसा पसरवली, राहूल गांधी यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदूत्ववाद्यांनी नेहमीच द्वेष आणि हिंसा पसरवली आहे आणि त्याची किंमत सर्व समुदायांना चुकवावी लागली आहे, असा आरोप कॉँग्रेसचे खासदार राहूल […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदूत्ववाद्यांनी नेहमीच द्वेष आणि हिंसा पसरवली आहे आणि त्याची किंमत सर्व समुदायांना चुकवावी लागली आहे, असा आरोप कॉँग्रेसचे खासदार राहूल […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे केंद्र सरकार म्हणतेय, कोरोनाचा व्हेरीएंट ओमायक्रोनचा धोका वाढतो आहे आणि दुसरीकडे सरकार नागरिकांचे लसीकरण करण्यात खूपच कमी पडते आहे. […]
वृत्तसंस्था लखनऊ : केंद्रातील मोदी सरकार सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, प्राप्तिकर खाते – आयटी, सीबीआय आणि अन्य तपास संस्थांचा गैरवापर करत आहेच, ते फोन टॅपिंगही […]
पंजाबमध्ये जमावाकडून झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या मृत्यूवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिंचिंगवरून ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर […]
वृत्तसंस्था रायबरेली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि केरळ मधल्या वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपले लक्ष सध्या उत्तर प्रदेशातील अमेठी […]
वृत्तसंस्था डेहराडून : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी आज एका वेगळ्याच मुद्द्यावर केंद्रातल्या मोदी सरकारला घेरले आहे. भारताच्या पाकिस्तान वरच्या युद्ध विजयाचा आज […]
नाशिक : “काशीवाले विश्वनाथने हिंदू फटकारा है, कहो गर्व से हम हिंदू है, हिन्दुस्तान हमारा है।”… काशीवाल्या विश्वनाथाची खरोखरच अशी काही जबरदस्त फटकार लागली आहे, […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांच्या मुलावर शेतकऱ्यांची हत्या केल्याचा ठपका विशेष तपास संस्था एसआयटीने […]
संजय राऊत यांनी शरद पवार यांना बसायला खुर्ची दिली तो व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल झाला .यावरून संजय राऊत ट्रोलही झाले .आता परत एकदा संजय […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज बहुतेक सर्व विरोधी पक्षांनी पक्षांच्या खासदारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून विजय चौकापर्यंत […]
महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीमध्ये दुरावा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सामनाच्या संपादकीयमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदू आणि हिंदूत्व या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा देश हिंदूत्ववादी नसून हिंदू आहे, असे म्हणणाऱ्या राहूल गांधी यांच्यावर योगगुरू […]
वृत्तसंस्था हैदराबाद : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या महागाई विरोधातील जयपूरच्या रॅलीत हिंदुत्ववाद यांवर टीकेचे आसूड ओढले, पण त्याच वेळी त्यांनी देशात […]
Rahul Gandhi : महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसतर्फे रविवारी जयपूरमध्ये ‘महागाई हटाओ रॅली’ काढण्यात येत आहे. या रॅलीत सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि राहुल […]
हा देश हिंदूंचा आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही!!, असे सांगत काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या महागाई हटाव महारॅलीचा आज मुख्य अजेंडाच बदलून टाकला…!! महागाईचा विषय […]
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसमध्ये लोकशाही नाही. पक्ष वाचवायचा असेल, तर लोकशाही […]
तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यावर आज संध्याकाळी ७.१५ वाजता दिल्ली कॅंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जनरल रावत […]
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान १२ खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा आजही तापला आहे. १२ खासदारांच्या निलंबनावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, त्यांनी माफी मागितली […]
प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात […]
विशेष प्रतिनिधी अमेठी : अमेठीसोबत कौटुंबिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्यांनी यापूर्वी या लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचे मुद्दे कधीच संसदेत उपस्थित केले नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे एका पाठोपाठ एक उत्तराखंडच्या राजकीय मोहिमेवर निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेसेचे नेते राहूल गांधी यांच्यावर टीका केल्याने कॉँग्रेसचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे कॉँग्रेस आणि तृणमूल कॉँग्रेस यांच्यातच आता जुंपली आहे. […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी करत […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारचे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेताना देशाची माफी मागितली होती. पण त्यांची माफी पूर्ण कशी होणार? ते […]