पाकिस्तानची भारताविरुद्ध copy-paste diplomacy; पण शिष्टमंडळात करावी लागली माजी मंत्र्यांची आणि नोकरशाहांचीच भरती!!
पाकिस्तान हा मूळात “ओरिजिनल” देशच नाही. तो भारताच्या द्वेषापोटी जन्माला घातला गेला. भारत द्वेषाने तो पोसला आणि पछाडला गेला.
पाकिस्तान हा मूळात “ओरिजिनल” देशच नाही. तो भारताच्या द्वेषापोटी जन्माला घातला गेला. भारत द्वेषाने तो पोसला आणि पछाडला गेला.
ऑपरेशन सिंदूर मधून भारतीय हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यात पाकिस्तानातल्या नूर खान एअर बेस आणि किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का बसला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ceasefire झाल्याचे जाहीर करून अवघे चार तास उलटले नाही, तोच पाकिस्तानने त्या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
भारतावर अणुबॉम्ब टाकायचा आहे की भारताबरोबर युद्धच नकोय??, या मुद्द्यावर पाकिस्तानी नेत्यांमध्येच गोंधळ झाला आहे
भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेमुळे चवताळलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले चढविले. भारतातल्या लष्करी आणि नागरी ठिकाणांना टार्गेट केले.
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने अनेक राज्यांना ७ मे रोजी मॉक ड्रिल करण्यास सांगितले आहे. यामध्ये, नागरिकांना हल्ल्यादरम्यान स्वतःचे संरक्षण करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. युद्धाच्या परिस्थितीत लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे केले जात आहे.
पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी रशिया टुडेशी बोलताना म्हटले आहे की, जर भारतासोबत युद्ध झाले तर पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला नवीनतम प्रादेशिक घडामोडींबद्दल माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध सतत कठोर भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या भारताला युद्धाच्या पोकळ धमक्या; पण त्या देशात फक्त 96 तास पुरे एवढाच दारुगोळ्याचा साठा
बुधवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. याचा अर्थ असा की पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांना २३ मे पर्यंत भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करता येणार नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश जारी केले होते. २४ एप्रिल ते २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७८६ पाकिस्तानी अटारी-वाघा सीमेवरून परतले.
नाशिक : पहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानचा सूड उगवण्यासाठी निर्णय घेणारे महत्त्वाचे लोक शांतपणे कामात मग्न, पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!, अशी सगळ्या देशात […]
सध्या पाकिस्तानवर वॉटर स्टाइक आणि पॉलिटकल स्टाइक झाला आहे आणि पाकिस्तानची भीतीही समोर आली आहे. मात्र पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, २४ तासांत दुसऱ्याता नियंत्रण रेषेवर गोळीबार केला गेला आहे. तर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हटले आहे. डार म्हणाले- ते देखील स्वातंत्र्यसैनिक असू शकतात याबद्दल आपण आभारी असले पाहिजे. जरी आपल्याला ते कोण आहेत हे माहित नाही. मला वाटतं ते त्यांच्या अपयशासाठी आणि त्यांच्या देशांतर्गत राजकारणासाठी पाकिस्तानला दोष देत आहेत.
शिमला करार स्थगित करून पाकिस्तानचा स्वतःच्याच पायावर धोंडा; मोदीजी, तथाकथित “नियंत्रण रेषा” ताबडतोब मोडा!!
भारतासह सगळ्या जगात दहशतवाद एक्सपोर्ट करणाऱ्या पाकिस्तानने Pakistan बलुच आंदोलनाची एवढी हाय खाल्ली की आता बलुचिस्तानच्या सरकारने पेशावर मध्ये खेळण्यातल्या बंदुकांवरही बंदी घातली.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील उच्च शिक्षण विभागाने सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये भारतीय गाण्यांवर नाचण्यास बंदी घातली आहे. याअंतर्गत, महाविद्यालयांमध्ये निरोप समारंभ, क्रीडा महोत्सव आणि इतर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी भारतीय (बॉलीवूड) गाण्यांवर नृत्य करणे “अनैतिक” आणि “अश्लील” कृती म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैनिक आणि बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) आर्मीमध्ये मागच्या 48 तासांपासून लढाई सुरू आहे. मंगळवारी ४० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्यानंतर, बीएलएने आज ६० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.
खुद्द पाकिस्तानात महागाई आणि वस्तूंचा खडखडाट, पण बांगलादेशाला आता पाकिस्तान कडून आयात वाढवण्याची खाज!! अशी परिस्थिती नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत बांगलादेशावर ओढवली आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान मधली जफर एक्सप्रेस हायजॅक केल्यानंतर तिथली परिस्थिती चिघळली असून पाकिस्तानचे लवकरच चार तुकडे पडले
पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीरबाबत जुनाच सूर लावला आहे. “काश्मीर एकता दिना” निमित्त मुझफ्फराबाद येथे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) विधानसभेच्या विशेष सत्राला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, भारताने संयुक्त राष्ट्रांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. यासाठी संभाषण सुरू केले पाहिजे. ‘
वृत्तसंस्था इस्लामाबाद : Pakistan पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिक कलात जिल्ह्यात […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Pakistan आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने 2025 आणि 2026 या वर्षांतील जगभरातील देशांच्या विकास दराबाबत आपला अंदाज सादर केला आहे. IMF चा […]
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणात १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्थानिक एआरवाय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या एका न्यायालयाने शुक्रवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जमीन भ्रष्टाचाराशी संबंधित एका प्रकरणात १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली