Pakistan : पाकिस्तानचा आता नेपाळमार्गे भारतात घुसरखोरीचा प्रयत्न
काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना ठार मारल्यानंतर, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर, पाकिस्तानने पराभव स्वीकारला आणि युद्धबंदीची घोषणा केली. यानंतरही पाकिस्तान आपल्या कुरापती थांबवल्या नाहीत.