‘…आणखी किती बिहारी मरण्याची वाट पाहताय मुख्यमंत्री’ नितीश कुमार सरकारवर चिराग पासवान यांचे टीकास्त्र!
मुख्यमंत्री खुर्ची वाचवण्यात व्यस्त आहेत, असंही चिराग यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये गुन्हेगारी घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर […]