आमने-सामने : नवाब मलिक यांनी केले बेछूट आरोप तर अतुल भातखळकर यांनी डागली तोफ;रेमडेसिवीर वरून राजकारण तापले
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी रेमेडिसिवीरच्या तुटवड्याबाबत बोलताना केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, […]