WATCH : नाशिक, कर्नाटक की आंध्र? नेमका कुठं झाला हनुमानाचा जन्म
Hanuman – बजरंग बली की जय असं म्हटलं की आपसुकच आपल्या डोळ्यासमोर रामभक्त हनुमानाची भव्य प्रतिमा उभी राहते. आपल्या देशात विविध देवी देवतांची भक्ती करणाऱ्यांची […]
Hanuman – बजरंग बली की जय असं म्हटलं की आपसुकच आपल्या डोळ्यासमोर रामभक्त हनुमानाची भव्य प्रतिमा उभी राहते. आपल्या देशात विविध देवी देवतांची भक्ती करणाऱ्यांची […]
संकटं आली की ती एकापाठोपाठ येत असतात असं म्हणतात. पण याचा अनुभव महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांत येत आहे. कोरोनानं घेरलेल्या या महाराष्ट्रावर जणू देवही कोपलाय […]
ऑक्सिजन अभावी प्राण तळमलत असलेल्या महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रसे रवाना झाली आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विझागवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली […]
संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हा:हा:कार माजलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता महाराष्ट्राच्या मदतीला धावले आहे. महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल दरम्यान दोन लाख ६९ […]
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मेटाकुटीस आलेल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडून प्राणवायू मिळाला आहे. आपल्या जामनगर रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार किराणा, भाजीपाला-फळे, डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील चाळीस टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी चिंताजनक बाब म्हणजे दर मिनिटाला एका नागरिकाचा कोरोनाने मृत्यू होत आहे.गेल्या 24 […]
महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा , राजस्थान, गुजरात , दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांना ४८ तासांमध्ये […]
मराठी भाषिकांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने अधिकृत कार्यालय बेळगाव येथे उघडावे. त्यामुळे सीमा बांधवांचा महाराष्ट्रातील कामासाठी संपर्क राहिल अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली – ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्यात राजकीय वाद पेटला असताना केंद्र सरकारने १२ राज्यांशी […]
वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील कोरोनाचे संक्रमण आणि मृत्यू वाढत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनाही यातून सुटण्याचा मार्ग दिसेनासा झाला आहे. हतबल झालेली ही मंडळी […]
वृत्तसंस्था पुणे : कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात पुण्यात एक संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. जाधव कुटुंबातील सदस्यांचा गेल्या 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. members from […]
महाराष्ट्राला रेमडेसीवीर दिल्यास कंपन्याचा परवाना रद्द करण्याची धमकी केंद्र सरकारने दिली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्रीमंत्री नवाब मलिक यांनी केला […]
रेमडेसीवीर इंजेक्शनचे राजकारण करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रा ला पन्नास हजार इंजेक्शन पुरविण्याची तयारी दाखविणाऱ्या कंपनीच्या मालकालाच अटक केली. भारतीय जनता […]
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. पंगा गर्ल महाराष्ट्र सरकारसोबत नेहमीच पंगा घेत असते. Kangana Ranaut Vs Maharashtra Government on Lockdown विशेष […]
महाराष्ट्रासह बारा राज्यांत कोरोना रुग्णांचे ऑक्सिजनअभावी हाल होत आहेत. उद्योगांचा पुरवठा बंद करूनही रुग्णालयांनाऑक्सिजन पुरेनासा झाला आहे. त्यावर केंद्राने मदत केली असून बारा राज्यांतील ऑक्सिजनचा […]
कोरोनावर लॉकडाऊन हाच उपाय मानून केवळ नाव बदलून निर्बंध लावल्याने महाराष्ट्राच्या उद्योग व्यापाराला मोठा फटका बसला आहे. गेल्या दहा दिवसांत देशातील ४६ हजार कोटी रुपयांच्या […]
कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्राला ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विनंतीनंतर रिलायन्सच्या जामनगर येथील प्रकल्पातून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सीजन […]
वृत्तसंस्था पुणे : राज्यभरात 15 दिवसांसाठी कोरोनाबाबत नवी नियमावली जाहीर झाली आहे. निर्बंध कडक केल्यामुळे लोक आपल्या गावाला निघाले आहेत. पुण्याच्या स्वारगेट स्थानकावरही कोकण, कोल्हापूर, साताराकडे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात स्थिती गंभीर बनत चालली आहे. पाच राज्यांत तर कोरोनाचा विळखा घट्ट झाला. मंगळवारी उत्तर प्रदेश, आंध्र […]
प्रतिनिधी मुंबई : लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या […]
प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात १४४ कलम संचारबंदी लागू करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ५४०० कोटी रूपये खर्चाचे राज्याचे पॅकेज जाहीर केले. त्याचबरोबर कोविडला नैसर्गिक आपत्तीचे […]
प्रतिनिधी मुंबई – आता कोरोना रोखण्याचा दुसरा पर्यायच उरला नाही, असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेर लॉकडाऊनची घोषणा केली आहे. फक्त त्यात लॉकडाऊन म्हणण्याऐवजी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – आता कोरोना रोखण्याचा दुसरा पर्यायच उरला नाही, असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेर लॉकडाऊनची घोषणा केली. Maharashtra COVID19 guidelines: All […]
वृत्तसंस्था मुंबई : परराज्यातील मजुरांनी या लॉकडाऊनच्या धास्तीने पुन्हा गावाकडं परतण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुंबईत मंगळवारी कुर्ला रेल्वे स्थानकावर मजुरांची प्रचंड गर्दी होती. राज्यात कोरोनाच्या […]