महाराष्ट्र दिन चिरायु होवो! राकट देशा, कणखर देशा ! तोच महाराष्ट्र पुन्हा एकदा तेजाने झळाळेल…
महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस : १ मे १९६० ते १ मे २०२१ प्रवास सामाजिक न्यायाचा .. विकासाच्या वाटेचा .. कलांच्या जतनांचा .. अभिनंदन .. संयुक्त […]
महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस : १ मे १९६० ते १ मे २०२१ प्रवास सामाजिक न्यायाचा .. विकासाच्या वाटेचा .. कलांच्या जतनांचा .. अभिनंदन .. संयुक्त […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यांना गरजेपेक्षा अधिक ऑक्सिजन देण्यात आला पण राजधानी दिल्लीला आवश्यिकता असतानाही तो का उपलब्ध करून देण्यात […]
महाराष्ट्रासह विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या सगळ्याच राज्यांमध्ये लसीवरून राजकारण केले जात आहे. केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी लसीचा तुटवडा असल्याचे भासविले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सेवांबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर आणखी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. शहर व उपनगरातील आमदार […]
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाउनचे निर्बंध लागू असूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची नाव घेत नसल्याचे गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात बुधवारी […]
देशातील कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्राची आहे. आपले घर सुधारता येत नसलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता उत्तर प्रदेशला सल्ले देण्यास सुरूवात केली आहे. […]
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे असतील. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशाराही […]
विशेष प्रतिनिधी मुंबई: माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लिहीले होते की, भाजपचे नेते पुन्हा सत्तेत येण्यासाठी उतावीळपणे राजकारण करत आहेत. […]
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात दररोज 60 ते 67 हजारांच्या दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. परंतु, 15 जिल्ह्यांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. Coronation […]
वृत्तसंस्था पुणे : महाराष्ट्रात लॉकडाऊन 1 मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत आहे. त्यानंतर लॉकडाऊन संपणार की वाढणार? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे.Lockdown Again: […]
राज्यावर कोणतेही संकट आले की केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी ढकलणं हीच आता महाराष्ट्राची ओळख झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी […]
Remdesivir Injection : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत राज्य सरकारचा केंद्राशी वाद सुरू आहे. तर राज्याच्या संस्थांनी जप्त केलेल्या औषधाच्या 5,000 हजार […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींच पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला उद्धव ठाकरे यांना […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील गुजरातमधील हापा स्थानकातून रो-रो सेवेद्वारे तीन टॅंकर महाराष्ट्रासाठी रवाना झाले. तीन टँकरद्वारे ४४ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) कळंबोलीमध्ये […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या अनेक भागांत २५ ते २८ एप्रिलदरम्यान पाऊस पडणार आहे. वादळी-वाऱ्यासोबतच विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.Heavy rainfall in […]
केंद्र सरकारने २१ एप्रिल ते ३० एप्रिल या केवळ दहा दिवसांसाठी देशासाठी १६ लाख रेमडेसिविर कुपी वितरित केल्या असून, त्यातील ४ लाख ३५ हजार म्हणजे […]
वृत्तसंस्था पुणे : ”काही जण सुपात असून काही जण जात्यात आहेत,” असा निशाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांवर साधला. माजी […]
जर महाराष्ट्राने (Maharashtra) पीएमकेअरने आर्थिक साह्य केलेले दहाच्या दहा प्रकल्प वेळेत उभारले असते तर या भयावह संकटाच्या काळात दररोज दहा टन ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला […]
Hanuman – बजरंग बली की जय असं म्हटलं की आपसुकच आपल्या डोळ्यासमोर रामभक्त हनुमानाची भव्य प्रतिमा उभी राहते. आपल्या देशात विविध देवी देवतांची भक्ती करणाऱ्यांची […]
संकटं आली की ती एकापाठोपाठ येत असतात असं म्हणतात. पण याचा अनुभव महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांत येत आहे. कोरोनानं घेरलेल्या या महाराष्ट्रावर जणू देवही कोपलाय […]
ऑक्सिजन अभावी प्राण तळमलत असलेल्या महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रसे रवाना झाली आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरलेली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विझागवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली […]
संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे हा:हा:कार माजलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता महाराष्ट्राच्या मदतीला धावले आहे. महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल दरम्यान दोन लाख ६९ […]
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मेटाकुटीस आलेल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडून प्राणवायू मिळाला आहे. आपल्या जामनगर रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार किराणा, भाजीपाला-फळे, डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील चाळीस टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी चिंताजनक बाब म्हणजे दर मिनिटाला एका नागरिकाचा कोरोनाने मृत्यू होत आहे.गेल्या 24 […]