निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचा तपास करण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी, उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले
विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये तिसºयांदा विजय मिळविल्यावर तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडानी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला. या हिंसाचाराचा तपास करण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी ठरले […]