• Download App
    Farmers | The Focus India

    Farmers

    Budget 2022-23 : 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, शेतकऱ्यांबाबत होऊ शकतात महत्त्वाच्या घोषणा

    31 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला राष्ट्रपती संबोधित करतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सहसा सरकारच्या […]

    Read more

    बळीराजासाठी आनंदाची बातमी : कापूस पोहचला साडेदहा हजार रुपये क्विंटलवर; पन्नास वर्षांतील विक्रमी भाव

    मागच्या आठवड्यापासून कापसाचे दर साडेनऊ हजारावरून एकदम दहा हजारावर गेले. दोन दिवसांपासून हाच कापूस दहा हजार 400 ते दहा हजार 500 रुपये प्रति क्विंटलने जाऊ […]

    Read more

    WATCH : पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने

    विशेष प्रतिनिधी बीड : बीड जिल्ह्यातील जवळपास तीस हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.For crop insurance […]

    Read more

    पंजाब निवडणूक : शेतकऱ्यांच्या संयुक्त समाज मोर्चा पक्षात फूट, ‘आप’सोबतच्या युतीवर नेत्यांची मतं विभागली

    शेतकरी आंदोलनानंतर पक्ष स्थापनेची घोषणा करणारा संयुक्त समाज मोर्चा (एसएसएम) अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आम आदमी पक्षाशी युती करण्यावरून संयुक्त समाज […]

    Read more

    पंतप्रधानांची अन्नदात्याला नववर्षाची भेट, शेतकऱ्यांच्या खात्यावर एक जानेवारीला जमा होणार २० हजार कोटी रुपये

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकºयांना भेट दिली आहे. एक जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाचा चेहरा खलिस्थानचा समर्थक, सार्वमत २०२० च्या प्रचारासाठी पोलीसांनी केली अटक

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : कृषि कायद्याविरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनाचा चेहरा असलेला युवक शिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे उघड झाले आहे. सार्वमत २०२० […]

    Read more

    हिवाळी अधिवेशन : शेतकऱ्यांच्या वीज बिलाचे राज्य सरकारला विधान परिषदमध्ये झटके; आक्रमक भाजपकडून सभात्याग

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदमध्ये शेतकऱ्यांच्या वीज बिलावरून राज्य सरकारला झटके बसले. या मुद्यावर आक्रमक झालेल्या भाजपने सभात्याग केला. विरोधी […]

    Read more

    सांगलीत कांदा १ हजार रुपयांनी स्वस्त; कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राडा

    विशेष प्रतिनिधी सांगली :- सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राडा केला. व्यापाऱ्यांनी कांद्याचा १ हजारांनी अचानक दर पाडल्याने शेतकऱ्यांनी राडा केला. […]

    Read more

    शेतकरी आंदोलनाची सांगता : फतेह मार्च काढून शेतकरी निघाले घरी, राकेश टिकैत यांनी केले नेतृत्व

    गाझियाबादच्या यूपी गेटवर आंदोलक शेतकऱ्यांनी सकाळी हवन आणि पूजा करून घरी परतण्याची तयारी सुरू केली. यूपी गेट येथून फतेह मोर्चा काढण्यापूर्वी, शेतकऱ्यांनी आहुती दिले ज्यामध्ये […]

    Read more

    केंद्राची भेट, देशभरातील शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील शेतकºयांना एक विशेष ओळखपत्र देण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी ज्या योजनांचा लाभ घेतला आहे त्या सर्व […]

    Read more

    मोठी बातमी : शेतकर्‍यांचे आंदोलन संपुष्टात, ११ डिसेंबरला दिल्ली सीमेहून विजयी मोर्चा; एसकेएमच्या बैठकीत निर्णय

    दिल्ली सीमेवर 378 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन संपुष्टात आले आहे. अहंकारी सरकारला झुकवून जात आहोत, असे शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांनी गुरुवारी सांगितले. तरी […]

    Read more

    अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला – सरकार तुमचेच पण लुटू नका; तर एसटी कर्मचाऱ्यांना संप मिटवण्याचे आवाहन

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील माळेगावात राजहंस संकुल संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला सोमवारी हजेरी लावली. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून विशेष आवाहन केले […]

    Read more

    आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी राहुल गांधी आक्रमक!!; सादर केली पंजाबची ४०३ शेतकऱ्यांची यादी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारचे […]

    Read more

    शेतकऱ्यांना वीज बिल भरावेच लागेल ; राज्य ऊर्जामंत्री नितीन राऊत

    विशेष प्रतिनिधी मुबंई : शेतकर्यांनी लवकरात लवकर वीज बिल भरावे यासाठी राज्यात कृषि पंप वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरू आहे. गहू ज्वारी हरभरा ऊस […]

    Read more

    ४१ वर्षीय शेतकऱ्याचे मरणाेपरांत अंगदान ; चिमुकलीसह चार जणांना नवजीवन मिळणार

    अंगदान करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव खुमसिंह साेळंकी असे आहे. त्यांचे हृदय मुंबईला हवाई मार्गाने पाठविण्यात आले.41-year-old farmer’s posthumous organ donation; Four people, including Chimukali, will be […]

    Read more

    वर्षभरापासून रास्ता रोको, दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाविरोधात सर्वसामान्यांच्या संतापात वाढ

    यूपीच्या गाझियाबादमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आजूबाजूचे लोक संतप्त झाले आहेत त्यांनी शेतकऱ्यांना इशाराही दिलाय. शेतकऱ्यांनी आता रस्ता मोकळा करावा, असे लोकांचे म्हणणे आहे. वर्षभरापासून लोक पर्यायी […]

    Read more

    मोठी बातमी : केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा, म्हणाले- आता पराली जाळणे गुन्हा नाही! शेतकऱ्यांनी परत जावे, केसेस मागे घेण्याची जबाबदारी राज्यांची!

    आता देशात पराली जाळणे हे गुन्ह्याच्या कक्षेत येणार नाही. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शनिवारी ही घोषणा केली. ते म्हणाले की, शेतकरी संघटनांची ही […]

    Read more

    शेतकऱ्यांसाठी कायदे केले, देशासाठी मागे घेतले, वीर सावरकरांच्या शिकवणुकीतूनच पंतप्रधानांनी घेतला निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवे कृषि कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोदींनी माघार घेतली किंवा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये फायदा व्हावा […]

    Read more

    ऐन थंडीतही पावसाची हजेरी , कोल्हापूरमधे जनजीवन विस्कळीत ; शेतकऱ्यांचंही भरपूर नुकसान

    बुधवारपासून कोल्हापूरमध्ये पावसानं अर्धा तास चांगलाच जोर धरला आहे. या अवकाळी कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरमधे जनजीवन विस्कळीत झालं आहे.Presence of rains in cold weather disrupts life […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी केले तेवढे काम कोणत्याही शेतकरी नेत्यानेही केले नाही, जे. पी. नड्डा यांनी सुनावले

    विशेष प्रतिनिधी गोरखपूर : पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी केले तेवढे काम कोणत्याही शेतकरी नेत्यानेही केले नाही. सबका साथ, सबका विश्वास हे भाजपचे ब्रिद आहे. भाजप सांस्कृतिक […]

    Read more

    पीएम केअर फंडात खूप पैसा पडून, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी, संजय राऊत यांची मागणी

    शेतकऱ्यांच्या हट्टासमोर अखेर केंद्रातील मोदी सरकारला निर्णय बदलावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. 18 मिनिटांच्या संबोधनात पंतप्रधानांनी ही […]

    Read more

    महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी अडचणीत ; वीजबिल न भरल्यास त्या शेतकऱ्यांना डीपी मिळत नाही

    महावितरणने कृषीपंपाची वीजतोडणी मोहीम सुरू केली आहे.यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. Farmers in trouble due to stubbornness of MSEDCL; Those farmers do not get DP […]

    Read more

    कृषि कायद्यांविरोधातील आंदोलन शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या लढाईतून, शाईशिवाय कायद्यात काहीही काळे नव्हते, व्ही. के. सिंह यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : तीन कृषि कायद्यांच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या लढाईतून सुरू होती. कृषि कायद्यांमध्ये शाईशिवाय काहीही काळे नव्हते, असे माजी […]

    Read more

    आंदोलन शेतकऱ्यांचे, मोदींकडून कृषी कायदे रद्द; श्रेयात मात्र काँग्रेस पुढे; आज शेतकरी विजय दिवस!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी गेले दीड वर्ष आंदोलन केले. त्या […]

    Read more

    आनंद – उन्मादाची उकळी उतू गेली; अखिलेश म्हणाले, शेतकऱ्यांची पोकळ माफी मागणाऱ्यांनी (मोदींनी) राजकारणातून कायमचे निघून जावे!!

    वृत्तसंस्था लखनऊ /नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुरुनानक जयंती प्रकाश पर्व कार्तिक पौर्णिमेचे निमित्त साधत तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा […]

    Read more