• Download App
    Farmers | The Focus India

    Farmers

    शेतकरी आंदोलनाची सांगता : फतेह मार्च काढून शेतकरी निघाले घरी, राकेश टिकैत यांनी केले नेतृत्व

    गाझियाबादच्या यूपी गेटवर आंदोलक शेतकऱ्यांनी सकाळी हवन आणि पूजा करून घरी परतण्याची तयारी सुरू केली. यूपी गेट येथून फतेह मोर्चा काढण्यापूर्वी, शेतकऱ्यांनी आहुती दिले ज्यामध्ये […]

    Read more

    केंद्राची भेट, देशभरातील शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील शेतकºयांना एक विशेष ओळखपत्र देण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी ज्या योजनांचा लाभ घेतला आहे त्या सर्व […]

    Read more

    मोठी बातमी : शेतकर्‍यांचे आंदोलन संपुष्टात, ११ डिसेंबरला दिल्ली सीमेहून विजयी मोर्चा; एसकेएमच्या बैठकीत निर्णय

    दिल्ली सीमेवर 378 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन संपुष्टात आले आहे. अहंकारी सरकारला झुकवून जात आहोत, असे शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांनी गुरुवारी सांगितले. तरी […]

    Read more

    अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला – सरकार तुमचेच पण लुटू नका; तर एसटी कर्मचाऱ्यांना संप मिटवण्याचे आवाहन

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील माळेगावात राजहंस संकुल संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला सोमवारी हजेरी लावली. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून विशेष आवाहन केले […]

    Read more

    आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी राहुल गांधी आक्रमक!!; सादर केली पंजाबची ४०३ शेतकऱ्यांची यादी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारचे […]

    Read more

    शेतकऱ्यांना वीज बिल भरावेच लागेल ; राज्य ऊर्जामंत्री नितीन राऊत

    विशेष प्रतिनिधी मुबंई : शेतकर्यांनी लवकरात लवकर वीज बिल भरावे यासाठी राज्यात कृषि पंप वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरू आहे. गहू ज्वारी हरभरा ऊस […]

    Read more

    ४१ वर्षीय शेतकऱ्याचे मरणाेपरांत अंगदान ; चिमुकलीसह चार जणांना नवजीवन मिळणार

    अंगदान करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव खुमसिंह साेळंकी असे आहे. त्यांचे हृदय मुंबईला हवाई मार्गाने पाठविण्यात आले.41-year-old farmer’s posthumous organ donation; Four people, including Chimukali, will be […]

    Read more

    वर्षभरापासून रास्ता रोको, दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाविरोधात सर्वसामान्यांच्या संतापात वाढ

    यूपीच्या गाझियाबादमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आजूबाजूचे लोक संतप्त झाले आहेत त्यांनी शेतकऱ्यांना इशाराही दिलाय. शेतकऱ्यांनी आता रस्ता मोकळा करावा, असे लोकांचे म्हणणे आहे. वर्षभरापासून लोक पर्यायी […]

    Read more

    मोठी बातमी : केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा, म्हणाले- आता पराली जाळणे गुन्हा नाही! शेतकऱ्यांनी परत जावे, केसेस मागे घेण्याची जबाबदारी राज्यांची!

    आता देशात पराली जाळणे हे गुन्ह्याच्या कक्षेत येणार नाही. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शनिवारी ही घोषणा केली. ते म्हणाले की, शेतकरी संघटनांची ही […]

    Read more

    शेतकऱ्यांसाठी कायदे केले, देशासाठी मागे घेतले, वीर सावरकरांच्या शिकवणुकीतूनच पंतप्रधानांनी घेतला निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवे कृषि कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोदींनी माघार घेतली किंवा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये फायदा व्हावा […]

    Read more

    ऐन थंडीतही पावसाची हजेरी , कोल्हापूरमधे जनजीवन विस्कळीत ; शेतकऱ्यांचंही भरपूर नुकसान

    बुधवारपासून कोल्हापूरमध्ये पावसानं अर्धा तास चांगलाच जोर धरला आहे. या अवकाळी कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरमधे जनजीवन विस्कळीत झालं आहे.Presence of rains in cold weather disrupts life […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी केले तेवढे काम कोणत्याही शेतकरी नेत्यानेही केले नाही, जे. पी. नड्डा यांनी सुनावले

    विशेष प्रतिनिधी गोरखपूर : पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी केले तेवढे काम कोणत्याही शेतकरी नेत्यानेही केले नाही. सबका साथ, सबका विश्वास हे भाजपचे ब्रिद आहे. भाजप सांस्कृतिक […]

    Read more

    पीएम केअर फंडात खूप पैसा पडून, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी, संजय राऊत यांची मागणी

    शेतकऱ्यांच्या हट्टासमोर अखेर केंद्रातील मोदी सरकारला निर्णय बदलावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. 18 मिनिटांच्या संबोधनात पंतप्रधानांनी ही […]

    Read more

    महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी अडचणीत ; वीजबिल न भरल्यास त्या शेतकऱ्यांना डीपी मिळत नाही

    महावितरणने कृषीपंपाची वीजतोडणी मोहीम सुरू केली आहे.यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. Farmers in trouble due to stubbornness of MSEDCL; Those farmers do not get DP […]

    Read more

    कृषि कायद्यांविरोधातील आंदोलन शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या लढाईतून, शाईशिवाय कायद्यात काहीही काळे नव्हते, व्ही. के. सिंह यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : तीन कृषि कायद्यांच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या लढाईतून सुरू होती. कृषि कायद्यांमध्ये शाईशिवाय काहीही काळे नव्हते, असे माजी […]

    Read more

    आंदोलन शेतकऱ्यांचे, मोदींकडून कृषी कायदे रद्द; श्रेयात मात्र काँग्रेस पुढे; आज शेतकरी विजय दिवस!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी गेले दीड वर्ष आंदोलन केले. त्या […]

    Read more

    आनंद – उन्मादाची उकळी उतू गेली; अखिलेश म्हणाले, शेतकऱ्यांची पोकळ माफी मागणाऱ्यांनी (मोदींनी) राजकारणातून कायमचे निघून जावे!!

    वृत्तसंस्था लखनऊ /नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुरुनानक जयंती प्रकाश पर्व कार्तिक पौर्णिमेचे निमित्त साधत तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा […]

    Read more

    मोठी बातमी : कांद्याच्या दराला घसरगुंडी, 900 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले दर, शेतकऱ्यांची चिंता वाढली

    किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 50 ते 60 रुपये किलो आहे, पण शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात हे सामान्य ग्राहकांना माहिती नसते. बहुतांश शेतकऱ्यांना 900 ते 1900 […]

    Read more

    पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत मिळाली पाहिजे ; राजू शेट्टी यांचा इशारा

    जे साखर कारखाने चालू हंगामातील ‘एफआरपी’ जाहीर करणार नाहीत व थकीत रक्कम देणार नाहीत असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही, असा इशारा […]

    Read more

    सध्या राज्यात राजकीय टोळीयुद्ध,उध्दव ठाकरेंकडून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा, राजू शेट्टी यांची टीका

    विशेष प्रतिनिधी चिखली : सध्या राज्यात राजकीय टोळीयुध्द सुरू आहे. शेतकºयांसाठी मोदी असो वा पवार, दोघांची भाषा एकच असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू […]

    Read more

    महाराष्ट्र : लातूर जिल्ह्यात पीक नापिकीमुळे हतबल आणि कर्जबाजारी शेतकऱ्याने केली आत्महत्या

    बियाणे खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले होते आणि बँकांकडून 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.Maharashtra: Hatbal and indebted farmers commit suicide due to crop […]

    Read more

    अद्याप मदत न मिळाल्याने बळीराजासाठी काळी दिवाळी, आमदार श्वेता महालेंचे राज्य सरकारविरोधात आंदोलन

    अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने देऊ केलेली मदतही अतिशय तोकडी असल्याने त्याविरोधात भाजपने रान उठवले आहे. चिखलीच्या भाजपच्या आमदार […]

    Read more

    विदर्भातील शेतकऱ्यांनी काढला ‘एल्गार’ मोर्चा; सोयाबीनला ८ हजार, कापसाला १२ हजार भाव देण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा : राज्यातील सोयाबीन व कापसाला भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला. बुलडाणा जिल्ह्यासह […]

    Read more

    … तर शेतकरी पार्लमेंटमध्ये जाऊन आपले धान्य विकतील; राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गाजीपुर सिंघू, टिकरी आदी दिल्लीच्या बॉर्डर्स खुल्या होताच भारतीय किसान युनियन पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी […]

    Read more

    काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय कुरघोड्यांमुळे शेतकर्‍यांचे नुकसान; राजू शेट्टी यांचा घणाघात

    प्रतिनिधी नंदुरबार : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत दिलेली नाही. उलट काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्यातल्या कुरघोड्यांमुळे महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले […]

    Read more