पंजाब सरकारची दुतोंडी भूमिका
शेतकरी आंदोलनाला पाठींबा: कोरोना अहवालात मात्र शेती सुधारणांचा आग्रह विशेष प्रतिनिधी चंदीगड : शेतकऱ्याचं आंदोलन सुरू झाल्यावर पंजाब सरकारने आधीची भूमिका बदलली. यापूर्वी कोरोना प्रतिसाद […]
शेतकरी आंदोलनाला पाठींबा: कोरोना अहवालात मात्र शेती सुधारणांचा आग्रह विशेष प्रतिनिधी चंदीगड : शेतकऱ्याचं आंदोलन सुरू झाल्यावर पंजाब सरकारने आधीची भूमिका बदलली. यापूर्वी कोरोना प्रतिसाद […]
विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्यप्रदेशात सुधारित कृषी कायद्याचे फायदे दिसू लागले आहेत. शेतकरी आता कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर माल विकून झटपट पैसेही मिळवू लागले […]
विशेष प्रतिनिधी अमेठी : मेव्हणा शेतकºयांच्या जमीनीवर कब्जा घेऊन त्यांना देशोधडीला लावतोय आणि हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मगणीचे अश्रू ढाळत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृति […]
वृत्तसंस्था तिरअनंतपुरम : केरळात कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरु असताना राज्य सरकारला कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी विशेष अ धिवेशन बोलावण्याचे सुचतेच कसे, तुमचा विरोध गेला चुलीत. […]
वृत्तसंस्था कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजनेचा लाभ पश्चिम बंगालमधील ७० लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे देता येत नसल्याची खंत व्यक्त केली, […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात आकडेच बोलतात; पंतप्रधान शेतकरी सन्मान कार्यक्रमात तब्बल 8.02 कोटी शेतकरी – नागरिक ऑनलाइन सहभागी झाले. तसे ऑनलाइन […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : MSP तर देणारच आहे, नवीन मुद्द्यावर चर्चा करायला या. शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यावर चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे. चर्चेसाठी कोणताही दिवस […]
आंदोलक शेतकऱ्यांची केंद्राकडे आग्रही मागणी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापी सुटला नाही. केंद्र सरकार आणि आंदोलक यांच्यात वाटाघाटीच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतानाच काँग्रेसकडून दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे पत्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी राष्ट्रपतींना सोपविले. त्याची माहिती राष्ट्रपती भवनासमोरच […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : केंद्राच्या तीन कृषी कायद्याचा अभ्यास न करताच आंदोलनाचे रान पेटविले जात असल्याचे मत शेतकरी चळवळीचे मार्गदर्शक हबीब अमर यांनी व्यक्त केले. […]
विशेष प्रतिनिधी मिदनापूर: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा पश्चिम बंगालचा दौरा सुरु झाला आहे. पश्चिम बंगालवर राज्य करण्याचा भाजपचा अधिकार आहे, अमार बांगला हे […]
वृत्तसंस्था यादगीर : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे नव्हे तर काँग्रेस पक्षाचे आंदोलन सूरु आहे,अशी टीका कर्नाटकचे पशुपालन मंत्री प्रभू चौहान यांनी केली. पंजाब, हरयाणातील शेतकरी नवीन […]
बिहारमधील समस्तिपूर जिल्ह्यात कोबीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील कोबी नांगरून टाकण्याची वेळ आली होती. मात्र, नव्या कृषि कायद्यामुळे याच कोबीला दहा पट भाव […]
आमच्या सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले तेव्हा विरोधकांनी शेतकऱ्यांना भडकावण्यास सुरुवात केली. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास सज्ज आहोत. शेतीवरील खर्च कमी व्हावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न […]
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांसाठी पिझ्झा-लंगरपासून बिर्याणीपर्यंत सगळ्या प्रकारच्या व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी दानशुरता दाखवित एक एक केळे […]
करार होऊनही शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यास नकार देणाऱ्या कंपनीवर कारवाई विशेष प्रतिनिधी भोपाळ : एका बाजुला दिल्लीमध्ये नव्या कृषि कायद्याला विरोध होत असताना मध्य प्रदेशातील […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेले काही दिवस मेन स्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडियात चर्चेत असलेले राजधानीतले शेतकरी आंदोलन गायब झाले आहे. गेल्या आठ तासांमधील […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेले काही दिवस मेन स्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडियात चर्चेत असलेले राजधानीतले शेतकरी आंदोलन गायब झाले आहे. गेल्या आठ तासांमधील […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाचे ऐकणार? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषी बिलांच्या मुद्द्यावर राष्ट्रपतींना भेटून आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी शेतकऱ्यांचा मोदी सरकारवर विश्वास उरला […]
विशेष प्रतिनिधी नाशिकः केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरूध्द शेतकरी संघटनेने भारत बंद पुकारला होता. यामुळे बाजार समित्यादेखील बंद होत्या. शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये,यासाठी प्रसारमाध्यमे,सोशल मिडीयाद्वारे शेतकरी […]
उत्तम आरोग्यसेवा, चांगले शिक्षण, शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि संधी, छोट्या व्यवसायांसाठी चांगल्या बाजारपेठेत प्रवेश ही काही उद्दिष्टे सरकारपुढे आहेत ज्यासाठी आपण आगामी तंत्रज्ञान क्रांतीच्या बळावर […]
घोषणा भारत बंदच्या; बातम्या चक्का जाम, रेल रोकोच्या बंद १०० टक्के कुठेच नाही; भाजपेतर राज्यांमध्ये वेगळीच आंदोलने वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने लागू […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज शेतकरी आंदोलनात शिरकाव करून काँग्रेसने भारत बंदसाठी मोठा आवाज काढला असला तरी जे कृषी विषयक सुधारणा कायदे केंद्रातील भाजपच्या […]
ज्येष्ठ पत्रकार आणि द फोकस इंडियाचे स्तंभलेखक दिनेश गुणे यांच्या एका फेसबुक पोस्टवर त्यांचे सन्मित्र रवी वाघमारे यांनी उत्तरादाखल एक पोस्ट लिहिली. . ही सामान्य […]
१० दिवस आंदोलन चालवणारा मूळ शेतकरी बातम्यांमधून हरवला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत बंदच्या बातम्या सकाळपासून मीडियाने आपल्या अजेंड्यानुसार चालवताना आणि शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय […]