शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी
विशेष प्रतिनिधी नंदुरबार : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली पीक विमा योजना ही फसवी असून पीक विम्याचा फायदा कोणत्याच शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. ही योजना फक्त […]
विशेष प्रतिनिधी नंदुरबार : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली पीक विमा योजना ही फसवी असून पीक विम्याचा फायदा कोणत्याच शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. ही योजना फक्त […]
दिल्लीत विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी घेतलेली बैठक फोल ठरल्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पलटी मारली आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर […]
वृत्तसंस्था बहादुरगड (हरियाणा) : हरियाणात सुरु आलेल्या शेतकरी आंदोलनात एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. प्रथम एका गावकऱ्याला दारू पाजली. त्यानंतर त्याला हुतात्मा दर्जा देण्यासाठी […]
प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊन काही विभागांमध्ये पाऊस झाला असला, तरी राज्यात अजूनही सर्वत्र मान्सूनच्या पावसाचे आगमन झालेले नाही, त्यामुळे शेतकर्यांनी पेरणी करू […]
भारतीय लष्कराच्या सैनिकांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की ते केवळ सीमेवर उभे राहून आपल्या नागरिकांचे रक्षण करत नाहीत तर आर्थिक अडचणीत सापडल्यास त्या […]
वृत्तसंस्था मुंबई : भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा सुधारित अंदाज व्यक्त केला असून यंदा सरासरी 101 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. Good news for […]
Monsoon – सध्या सगळीकडं कोरोना आणि त्याच्यामुळं उद्भवणाऱ्या नवनवीन आजारांच्या नकारात्मक बातम्यांचा भरणा आहे. त्यामुळं एकूणच सगळं वातावरण नकारात्मक झालं आहे. मात्र यामध्ये एक चांगली […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्राने मागण्या मान्य न केल्यास पुढच्या वर्षीच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही भाजपविरुद्ध जोरदार प्रचार करण्याची रणनीती शेतकरी नेत्यांनी आखली आहे. […]
सध्या सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं जात आहे. वीजेच्या बाबतीस आत्मनिर्भर होण्यासाठी हा एक उत्तम मार्ग समजला जात आहे. त्यामुळं सरकार […]
तरुणाईनं केवळ नोकरीच्या मागं न लागता काहीतरी व्यवसाय करावा… स्वतःचं काहीतरी उभं करावं असं नेहमीच ओरडून सांगितलं जातं. पण त्यासाठी त्यांनी नेमकं काय करावं हे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालायाचे नवे सरन्यायाधिश म्हणून न्या. नुथालापती व्यंकट रमणा यांनी आज सुत्रे स्वीकारली. रमणा हे मागील चार दशकांपासून कायदा आणि […]
पंजाबमधील शेतीमध्ये काम करण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेशातून मजुरांना जादा पगाराचे आमिष दाखवून आणले जाते. त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेतली जाते. ऐवढेच नव्हे तर त्यांनी जास्त काम […]
सहसा ही भाजी 1000 युरो प्रति किलो म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 80 हजार रुपये किलो आहे. किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसला असेलच. चला आज आम्ही […]
शेतकरी हिताची चिंता असणारे भाजपा सरकार ४० हून अधिक शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहे. मात्र, दलालांचे पाठीराखे असणारे इटलीला नवववर्ष साजरे करण्यासाठी निघून गेले आहेत, अशी […]
धर्म ही अफूची गोळी आहे, असे म्हणणाऱ्या डाव्या पक्षांनी शेतकरी आंदोलन पेटविण्यासाठी धर्माचा वापर केला आहे. गुरूगोविंदसिंहांची शपथ आणि शिख धर्माची दुहाई देऊन शेतकऱ्यांना भडकाविले […]
नव्या कृषी कायद्यामुंळे किमान हमी भाव मिळणार नाही या धास्तीने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने कृतीतून उत्तर दिले आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ८६ हजार […]
माझा जन्म एका शेतकरी स्त्रीच्या पोटी आणि शेतकरी कुटुंबात झाला आहे. म्हणूनच मला राहुल गांधींपेक्षा शेतीबद्दल अधिक माहिती आहे, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डाव्या पक्षांविरुध्द आंदोलन उभारल्याने सिंगूरपासूनच त्यांचा विजयरथ सुरू झाला होता. मात्र आता सिंगूरमध्येच ममता बॅनर्जी यांना घेरण्याची तयारी भारतीय […]
शेतकरी आंदोलनातील चारपैकी दोन मुद्द्यांवर एकमत; कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची माहिती वृत्तसंस्था नवी दिल्ली : कृषी बिलांविरोधातील शेतकरी आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या चारपैकी दोन मुद्द्यांवर एकमत […]
कृषी कायद्यांवरुन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने पुन्हा एकदा तयारी दाखवली आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे, सरकार तुमचे सगळे मुद्दे समजून घेण्यासाठी […]
ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर या कॉरिडॉरमुळे मालगाड्यांचा वेग तीनपट होईल. डबल माल वाहून नेला जाऊ शकतो. या ट्रॅकवर डबल डेकर वस्तूंच्या गाड्या चालवल्या जाऊ शकतात. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याची तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांची इच्छा होती. पण हितसंबंधींच्या दबावाखाली […]
विशेष प्रतिनिधी चंढीगड: टेलिफोन टॉवरवर हल्ले चढवू नका, या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या आवाहनाला आंदोलक शेतकऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून आतापर्यंत १३३८ पेक्षा टॉवरची […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकार वर कठोर प्रहार करणारे राहुल गांधी हे न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी आपल्या आजोळी म्हणजे इटलीत गेल्याचे समजते. […]
कृषी कायद्यांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे. कायद्यातील कोणत्या तरतुदी शेतकऱ्यांच्या हिताच्या नाही, हे तुम्ही आम्हाला सांगा. सरकार त्यावर नक्कीच विचार करेल. […]