महाराष्ट्रातील गावांना वेगळे होण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची फूस; शिंदे गटाचा गंभीर आरोप
प्रतिनिधी मुंबई : सध्या महाराष्ट्रातील सीमा भागातील गावे दुसऱ्या राज्यात जाण्याच्या मागण्या करीत आहेत. त्यात विशेष करून कर्नाटक राज्यातील सीमाभागातील महाराष्ट्रातील गावांची चर्चा आहे. पण […]