चीनने सैन्य माघारीच्या अटी पाळल्याच नाहीत; काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा दावा
वृत्तसंस्था नवी दिल्ली – लडाखच्या गलवान व्हॅलीतील भारत – चीन हिंसक संघऱ्षाला एक वर्ष पूर्ण होताना चीनने सैन्य माघारीच्या अटी पाळलेल्या दिसत नाहीत. भारत सरकारही […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली – लडाखच्या गलवान व्हॅलीतील भारत – चीन हिंसक संघऱ्षाला एक वर्ष पूर्ण होताना चीनने सैन्य माघारीच्या अटी पाळलेल्या दिसत नाहीत. भारत सरकारही […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह […]
देशात सर्वाधिक दलीत लोकसंख्या असलेल्या पंजाबमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीमुळे कॉँग्रेसच्या दलीत मतपेढीला सुरूंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी पंजाब विधानसभा […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली – अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टने मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीनीच्या व्यवहारातील कथित घोटाळ्याच्या आरोपांच्या वादामध्ये काँग्रेसने उडी घेतली असून या कथित घोटाळ्याची चौकशी […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे खासदार आणि मुखपत्र सामनाचे संपादक संजय राऊत यांनी […]
Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस राज्यातील निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. हायकमांडने निर्णय घेतल्यास मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होण्यासाठी तयार आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाने आता आयएनसी (इंडियन नॅशनल काँग्रेस) हे नाव बदलून एएनसी (अँटी-नॅशनल क्लबहाऊस) असे करावे असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते […]
प्रतिनिधी नाशिक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच ५ वर्षे राहील. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची कोणतीही कमिटमेंट दिलेली नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार […]
प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सगळे काही आलबेल असल्याची भाषा एकीकडे वापरली जात असताना दुसरीकडे आघाडीतील तीनही पक्षांनी वेगवेगळ्या चुली कायम राखल्या आहेत. काँग्रेसने […]
विशेष प्रतिनिधी श्रीनगर – एकीकडे काँग्रेसचे नेते जम्मू – काश्मीरला ३७० कलमाच्या जोखडात पुन्हा अडकविण्याची भाषा करीत आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकारने संपूर्ण देशभर ललागू […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली – बरेच दिवस राजकीय विधान न करता शांत असलेले दिग्विजय सिंग यांनी तोंड उघडले आणि देशात वाद सुरू झाला आहे. Digvijaya Singh […]
वृत्तसंस्था जयपूर – काँग्रेसचे तरूण नेते सचिन पायलट यांच्या पहिल्या बंडानंतर त्यांना काही आश्वासने देऊन देखील नंतर थंड राहणाऱ्या काँग्रेसला सचिन पायलट दिल्लीत दाखल झाल्यानंतर […]
कॉँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशानंतर पुन्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वावर नेत्यांकडून शरसंधान सुरू झाले आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांनी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली – पंजाबच्या सत्ताधारी काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी नेमलेल्या तीन सदस्यांच्या समितीने सोनिया गांधींना आज रिपोर्ट सोपविला. त्यामध्ये नवज्योत […]
Political Party Donations : सन 2014 पासून केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. कॉर्पोरेट आणि वैयक्तिक देणग्या मिळण्याच्या बाबतीत भाजपने पहिला क्रमांक पटकावला आहे. निवडणूक आयोगाला […]
वृत्तसंस्था बेंगळुरू – काँग्रेसचे ४७ वर्षांचे तरूण नेते जितीन प्रसाद यांनी पक्ष सोडण्याचा काँग्रेस नेत्यांवर चांगलाच परिणाम झाला असून ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या दिशेने बाण […]
वृत्तसंस्था भोपाळ – काँग्रेसचे तरूण नेते जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये जाण्याचा मार्ग काय चोखाळला, काँग्रेसच्या नेत्यांन त्यावर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मध्य प्रदेश काँग्रेस तर […]
मिलिंद देवरा, जितेन प्रसाद, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट हे एकेकाळी कॉंग्रेसची युवा ब्रिगेड, भविष्यातील नेतृत्त्व मानले जात होते. कॉंग्रेस सरकारच्या काळात त्यांना पक्षात आणि […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली – काँग्रेसमध्ये जी – २३ वरिष्ठ नेते अस्वस्थ असतानाच त्या अस्वस्थतेची लाट तरूण आणि मध्यम वयाच्या नेत्यांपर्यंतही पोहोचली असून काँग्रेसचे राहुल गांधींच्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसने केरळचे प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांची उचलबांगडी करून लोकसभेचे सदस्य असलेले के. सुधाकरन यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राज्यात नवे नेतृत्व […]
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २ मे रोजी तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविला. तेव्हापासून सुरू झालेल्या सत्तेच्या उन्मादात एक महिन्यात २४ भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केली आहे.Trinamool […]
दिल्लीश्वरांनी ठरवायचे आणि राज्यातील शिलेदारांनी करायचे हे कॉँग्रेसमधील दिवस आता संपले आहेत. पक्षाच्या काही नाराज आमदारांच्या तक्रारींवरून दिल्लीदरबारी पाचारण केल्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग चांगलेच […]
भविष्याचा विचार करून मोदी सरकारकडून उभारल्या जात असलेल्या सेंट्रल व्हिसा या प्रकल्पावर कॉँग्रेस टीका करत आहे. मात्र, याच कॉँग्रेसचे राजस्थानमधील सरकार तब्बल २६६ कोटी रुपये […]
नवी मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यां सोबत फरफटत जाणार नाही अशा कानपिचक्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला देत कॉँग्रेस स्वबळावर महापालिका निवडणुका लढविणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली […]
वृत्तसंस्था जयपूर : राजस्थान कॉंग्रेसमधील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहलोत सरकारचे ज्येष्ठ मंत्री शांती धारीवाल आणि शिक्षणमंत्री कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]