ममतांना आणखी एक जोरदार धक्का, चार मंत्र्यांनी बैठकीला मारली दांडी
राज्यातील दहा आमदारांसह ४७ नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला होता. त्यातच आज पुन्हा […]
राज्यातील दहा आमदारांसह ४७ नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला होता. त्यातच आज पुन्हा […]
मतभेदांच्या नावाखाली गेल्या शतकात खूप कालापव्यय झाला. आता देश प्रगतिपथावर असून धमार्मुळे कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही. प्रगतीसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी सर्वांना समान संधी मिळेल, अशी […]
राजू शेट्टी हे शरद जोशी यांच्या विचारावर चालत असते तर त्यांनी कृषी कायद्यांना कधी विरोध केलाच नसता. मात्र, आता राजू शेट्टी यांनी हे सर्व विचार […]
२४३ जागांच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भाजपने एकहाती कमळ चिन्हावर ७० जागा जिंकून डीडीसी मध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याचा मान मिळविला आहे. विशेष प्रतिनिधी […]
केंद्रीय आणि राज्य स्तरीय नेत्यांचा साधला अनोखा संगम विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मूमध्ये हिंदूबहुल भागात भाजपचा नेहमी बोलबाला राहिला आहे. पण शेजारच्या काश्मीर खोऱ्यात भाजपला […]
अपक्षांनाही पाठिंबा देत आणले निवडून विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू – काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले, पण ते राज्याच्या राजकारणात विशेषतः […]
गुपकारला मोठी आघाडी, भाजप दुसऱ्या स्थानावर, काँग्रेस तिसऱ्या स्थानावर घसरली विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू – काश्मीरमधून ३७० कलम हटले. आता मागे वळून बघणे नाही. […]
डीडीसी २८० जागांपैकी २२३ जागांचे कल हाती विशेष प्रतिनिधी श्रीनगर : ‘डीडीसी’च्या निवडणुकीत फारूख अब्दुल्ला – मेहबूबा मुफ्ती यांचा गुपकार गट आणि भाजप यांच्यात जबरदस्त […]
शिवसेनेने लाज सोडली. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता, अशी टीका भारतीय […]
तथाकथित बुध्दीवाद्यांमध्ये अद्यापही फाळणीची मानसिकता असल्यानेच कोट्यवधी मुस्लिमांना यातना भोगाव्या लागत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. विशेष प्रतिनिधी […]
देशाचे भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. विशेष प्रतिनिधी नाशिक : […]
वृत्तसंस्था कोलकाता : महत्त्वाकांक्षी सुजाता सौमित्र खानने भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांचे खासदार पती सौमित्र खान यांनी घटस्फोटाची नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला. पश्चिम बंगालमध्ये आज पती-पत्नींमधले […]
२०० जागा सोडा, भाजपला दोन आकडी संख्याही गाठता येणार नाही भाजपला जास्त यश मिळाले तर निवडणूक रणनीतीकाराचे काम सोडेन वृत्तसंस्था कोलकाता : ममतांवर वार, प्रशांत […]
वृत्तसंस्था बोलपूर : “ममता दीदी तुम्ही कितीही भ्रम फैलावा. बंगालच्या मातीतलाच भूमिपुत्रच तुमच्याविरूद्ध उभा राहील आणि तुम्हाला पराभूत करेल. बंगाल हा संकुचित विचारांचा प्रदेश नाही. […]
वृत्तसंस्था बोलपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर ज्या प्रकारे तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी हल्ला केला त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. पण […]
विरोधी पक्षाकडून भडकाविण्यात आल्याने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा भाषांत ट्विटरवर आवाहन केले आहे. कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र सर्व […]
वृत्तसंस्था तिवा : आसाममधील तिवा स्वायत्त परिषदेच्या निवडणूकीत भाजपने जबरदस्त मुसंडी मारली असून भाजपचा स्कोअर ३६ पैकी ३४ जागांचा झाला आहे. आसाम गण परिषदेबरोबर युती […]
वृत्तसंस्था मिदनापूर: केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसचे 11 आमदार, 1 खासदार आणि 1 माजी खासदार यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. […]
अजित पवार यांचे संपूर्ण राजकारण शरद पवारांच्या जीवावर चालू आहे. ते स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडणून आणू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे.आज त्यांना […]
मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या […]
चाळीस इंचाचा बटाटा असतो, मिरचीचा रंग काय असतो हे देखील त्यांना माहित नाही असे राहूल गांधी शेतकºयांना न्याय काय देणार? अमेठीमध्ये पन्नास वर्षे राज्य करताना […]
पश्चिम बंगाल भाजपची मागणी विशेष प्रतिनिधी कोलकत्ता: बुरख्याचा गैरवापर करून मतदान करणाऱ्या बनावट मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला सीपीएफ पथके नेमावित, अशी मागणी पश्चिम बंगाल भाजपने […]
पडळकरांनी राऊंताची पुरती काढली विशेष प्रतिनिधी मुंबई : “मी खरेतर आपणास पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे संबोधू शकलो असतो पण…”, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद […]
देशवासियांनाही केले आवाहन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्राचे तीन नवीन कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. कायद्याबाबत गैरसमज करून घेऊ नयेत, आपण संवाद करू या. एकत्र येऊन आंदोलनाच्या विषयावर […]