काश्मिरींचे भवितव्य बदलणारे ‘केसर’; मोदी सरकार बनवणार केसरला जागतिक ब्रँड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये म्हटले आहे की काश्मिरी ‘केसर’ ने जीआय टॅग (भौगोलिक निर्देशक) मिळवून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये म्हटले आहे की काश्मिरी ‘केसर’ ने जीआय टॅग (भौगोलिक निर्देशक) मिळवून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष […]
ज्यांच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची ईडीकडून चौकशी होते. मात्र आपण काही केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]
एकेकाळी सातत्याने पूर येणारे राज्य म्हणून लौकिक असलेल्या मणिपूरमध्ये आता विकासकामांचा पूर आला आहे. राज्यातील सर्व दहशतवादी संघटनांनी आत्मसमर्पण केल्याने हिंसाचार कमी झाला आहे. त्यामुळे […]
विशेष प्रतिनिधी मुंबईः राजकारणात समोरासमोर लढायचं असतं. घरातल्या मुलांवर, महिलांवर हल्ले करणे म्हणजे नामर्दपणा असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. आता यांच्यावर भाजपनं पलटवार […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी अयोध्येत रामंदिराच्या भूमिपूजन झाले होते. त्यानंतर मंदिर बांधकामाच्या हालचाली वेगाने सूरु झाल्या आहेत. विशेष प्रतिनिधी लखनौ : अयोध्येमध्ये […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता :भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप […]
विशेष प्रतिनिधी इटानगर : अरुणाचल प्रदेशात जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने अक्षरशः एकतर्फी विजय मिळविला जिल्हा परिषदांमध्ये २३७ जागांपैकी १८५, तर ग्रामपंचायतींमध्ये ८१०० जागांपैकी […]
राहुल गांधी यांना भेंडी कोठे येते हे तरी माहित आहे का? बटाटा जमिनीच्या खाली येतो का वरती हे त्यांना माहित नाही. त्यांचा शेती आणि शेतकऱ्यांशी […]
ईशान्येकडील राज्यांत गेल्या अनेक वर्षांत विकासाची प्रक्रिया थांबली होती. भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू केले असल्याचे केंद्रीय गृह […]
दोन वर्षांपूर्वी पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील मृत शेतकऱ्याचा फोटो दिल्लीतील आंदोलनाचा असल्याचे भासवून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. यातून आंदोलन भडकाविण्याचा प्रयत्न अखिल भारतीय किसान […]
विशेष प्रतिनिधी चेन्नई: केंद्राच्या कृषी कायद्यांना कमल हसनने पाठिंबा दिला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या त्याचा शिलेदार भाजपच्या गोटात दाखल झाला. अरुणाचालम, असे त्या शिलेदाराचे नाव […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या (डिसीसी) निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 75 जागा जिंकल्या असून तो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. […]
योगायोगाने तरूण चुग यांना हैदराबाद महापालिका आणि डीडीसी निवडणुकांचे काम एका पाठोपाठ करण्याची संधी मिळाली. हैदराबादच्या निवडणुकीतील कामाचा अनुभव त्यांना नक्कीच उपयोगी ठरला. विशेष प्रतिनिधी […]
जम्मू – काश्मीरमध्ये भाजपला ६ – ६.२५ लाख मते मिळाली आहेत. याचा अर्थ जनतेने ३७०, ३५ ए हटविण्यावर आणि सीएए लागू करण्यावर थंम्पिग बहुमताने शिक्कामोर्तब […]
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असले तरी अनेक शेतकऱ्यांना हे आंदोलन पसंत नाही. अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन कृषी कायद्यात […]
राज्यातील दहा आमदारांसह ४७ नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला होता. त्यातच आज पुन्हा […]
मतभेदांच्या नावाखाली गेल्या शतकात खूप कालापव्यय झाला. आता देश प्रगतिपथावर असून धमार्मुळे कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही. प्रगतीसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी सर्वांना समान संधी मिळेल, अशी […]
राजू शेट्टी हे शरद जोशी यांच्या विचारावर चालत असते तर त्यांनी कृषी कायद्यांना कधी विरोध केलाच नसता. मात्र, आता राजू शेट्टी यांनी हे सर्व विचार […]
२४३ जागांच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भाजपने एकहाती कमळ चिन्हावर ७० जागा जिंकून डीडीसी मध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याचा मान मिळविला आहे. विशेष प्रतिनिधी […]
केंद्रीय आणि राज्य स्तरीय नेत्यांचा साधला अनोखा संगम विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मूमध्ये हिंदूबहुल भागात भाजपचा नेहमी बोलबाला राहिला आहे. पण शेजारच्या काश्मीर खोऱ्यात भाजपला […]
अपक्षांनाही पाठिंबा देत आणले निवडून विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू – काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपला जे यश मिळाले, पण ते राज्याच्या राजकारणात विशेषतः […]
गुपकारला मोठी आघाडी, भाजप दुसऱ्या स्थानावर, काँग्रेस तिसऱ्या स्थानावर घसरली विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू – काश्मीरमधून ३७० कलम हटले. आता मागे वळून बघणे नाही. […]
डीडीसी २८० जागांपैकी २२३ जागांचे कल हाती विशेष प्रतिनिधी श्रीनगर : ‘डीडीसी’च्या निवडणुकीत फारूख अब्दुल्ला – मेहबूबा मुफ्ती यांचा गुपकार गट आणि भाजप यांच्यात जबरदस्त […]
शिवसेनेने लाज सोडली. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता, अशी टीका भारतीय […]
तथाकथित बुध्दीवाद्यांमध्ये अद्यापही फाळणीची मानसिकता असल्यानेच कोट्यवधी मुस्लिमांना यातना भोगाव्या लागत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. विशेष प्रतिनिधी […]