महाराज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता, निलेश राणे यांची टीका
शिवसेनेने लाज सोडली. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता, अशी टीका भारतीय […]
शिवसेनेने लाज सोडली. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता, अशी टीका भारतीय […]
तथाकथित बुध्दीवाद्यांमध्ये अद्यापही फाळणीची मानसिकता असल्यानेच कोट्यवधी मुस्लिमांना यातना भोगाव्या लागत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. विशेष प्रतिनिधी […]
देशाचे भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. विशेष प्रतिनिधी नाशिक : […]
वृत्तसंस्था कोलकाता : महत्त्वाकांक्षी सुजाता सौमित्र खानने भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांचे खासदार पती सौमित्र खान यांनी घटस्फोटाची नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला. पश्चिम बंगालमध्ये आज पती-पत्नींमधले […]
२०० जागा सोडा, भाजपला दोन आकडी संख्याही गाठता येणार नाही भाजपला जास्त यश मिळाले तर निवडणूक रणनीतीकाराचे काम सोडेन वृत्तसंस्था कोलकाता : ममतांवर वार, प्रशांत […]
वृत्तसंस्था बोलपूर : “ममता दीदी तुम्ही कितीही भ्रम फैलावा. बंगालच्या मातीतलाच भूमिपुत्रच तुमच्याविरूद्ध उभा राहील आणि तुम्हाला पराभूत करेल. बंगाल हा संकुचित विचारांचा प्रदेश नाही. […]
वृत्तसंस्था बोलपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर ज्या प्रकारे तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी हल्ला केला त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. पण […]
विरोधी पक्षाकडून भडकाविण्यात आल्याने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा भाषांत ट्विटरवर आवाहन केले आहे. कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र सर्व […]
वृत्तसंस्था तिवा : आसाममधील तिवा स्वायत्त परिषदेच्या निवडणूकीत भाजपने जबरदस्त मुसंडी मारली असून भाजपचा स्कोअर ३६ पैकी ३४ जागांचा झाला आहे. आसाम गण परिषदेबरोबर युती […]
वृत्तसंस्था मिदनापूर: केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसचे 11 आमदार, 1 खासदार आणि 1 माजी खासदार यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. […]
अजित पवार यांचे संपूर्ण राजकारण शरद पवारांच्या जीवावर चालू आहे. ते स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडणून आणू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे.आज त्यांना […]
मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकारच मोठा आहे. वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला! हे विरोधक? नव्हे हे तर मुंबईच्या […]
चाळीस इंचाचा बटाटा असतो, मिरचीचा रंग काय असतो हे देखील त्यांना माहित नाही असे राहूल गांधी शेतकºयांना न्याय काय देणार? अमेठीमध्ये पन्नास वर्षे राज्य करताना […]
पश्चिम बंगाल भाजपची मागणी विशेष प्रतिनिधी कोलकत्ता: बुरख्याचा गैरवापर करून मतदान करणाऱ्या बनावट मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला सीपीएफ पथके नेमावित, अशी मागणी पश्चिम बंगाल भाजपने […]
पडळकरांनी राऊंताची पुरती काढली विशेष प्रतिनिधी मुंबई : “मी खरेतर आपणास पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे संबोधू शकलो असतो पण…”, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद […]
देशवासियांनाही केले आवाहन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्राचे तीन नवीन कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. कायद्याबाबत गैरसमज करून घेऊ नयेत, आपण संवाद करू या. एकत्र येऊन आंदोलनाच्या विषयावर […]
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंंह तोमर यांनी लिहिलेले पत्र सर्व शेतकऱ्यांनी जरूर वाचावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कृषिमंत्र्यांनी नम्रपणे संवाद करण्याचे आवाहन […]
स्थानिक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींच्या संख्येत मोठी वाढ -25 ग्रामपंचायती ताब्यात, ग्रामपंचायतीत 1182, नगरपालिकेत 320, महापालिकांमध्ये 59 सदस्य संख्या विशेष प्रतिनिधी कोची : केरळमध्ये बरीच वर्षे राजकीय […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली (एएनआय): केरळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रगतीचे कौतुक अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी केले असून कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले आहेत. […]
निरिक्षकांची नियुक्ती; 200 जागा जिंकण्याचे ध्येय विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली (पीटीआय) : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी अध्यक्ष जे.पी. […]
महाविकास आघाडीनं बारा महिन्यात एकही भाजपचा आमदार फोडला नाही. मारे आम्हाला नेहमी चॅलेंज देत होते, आमदार फोडू, त्याचं काय झालं? तुमचं डोकं फुटेल पण आमचा […]
युनायटेड पीपल्स पार्टी – भाजपची एकत्रित सत्ता वृत्तसंस्था गुवाहाटी : बोडोलँड परिषदेत १७ वर्षांनी सत्तांतर होते आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंटने परिषदेतले बहुमत दीर्घ काळानंतर गमावले […]
चिल्ला सीमेवर धरणे आंदोलन करत असलेल्या शेतकºयांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी चर्चा केली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]
भाजपचे संघटनात्मक पातळीवर शेतकरी प्रबोधन शेतकरी आंदोलनातील शाहीनबागी – खलिस्तानी घटकांचे बुरखे फाडणे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक पेटविण्याचा […]