• Download App
    BJP | The Focus India

    BJP

    Ramdas Athawale : राज ठाकरेंकडे भाषणे देण्याची कला, पण त्याने नेतृत्व होत नाही, रामदास आठवले यांचा निशाणा

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत भाजपवर आणि गुजरातसंबंधी धोरणांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे अदानी, अंबानीला आंदण देण्यासाठी तयार केली जात आहेत. गुजरातचा वरवंटा जेव्हा महाराष्ट्रावर फिरेल, तेव्हा भाजपला मतदान करणारा मराठी माणूससुद्धा त्यात भरडला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. याचबरोबर त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मितेच्या प्रश्नावर भावनिक इशारा दिला. राज ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे.

    Read more

    Omar Abdullah : CM ओमर म्हणाले- जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे:भाजपशी कोणताही तडजोड नाही; मोदींनी कधीही म्हटले नाही की हे भाजप सरकारच्या काळात होईल

    जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी राज्याचा दर्जा पुनर्संचयित करण्याची मागणी केली. मोदी सरकारने कधीही भाजप सत्तेत आल्यासच राज्याचा दर्जा दिला जाईल असे म्हटले नव्हते, असे त्यांनी म्हटले.

    Read more

    Congress : काँग्रेसने म्हटले- जागावाटपावर तडजोड करणार नाही; राहुल तेजस्वी यांना भेटले नाहीत

    बिहार विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने सांगितले की, महाआघाडीतील जागावाटपाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. जागावाटपाबाबत राजदसोबतचा वाद सुरूच आहे.

    Read more

    Navnath Ban : भाजपचा ठाकरेंवर हल्लाबोल- शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने उबाठाचा मोर्चा फसला, लोकसभेला तुमचाच माणूस जिंकला, तिथे मतचोरी नव्हती का?

    छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना रिकाम्या खुर्च्यांमुळे हंबरडा फोडण्याची वेळ आली होती. शेतकऱ्यांच्या नावावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न उबाठा गटाने केला आहे.पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देवाभाऊ यांनी मदत केल्याने त्यांनी मोर्चा कडे पाठ फिरवली त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांमुळे हंबरडा फोडण्याची वेळ आली, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. त्यामुळे हंबरडा मोर्चाची भाषा राऊतांनी करू नये.

    Read more

    Mamata Banerjee : सीएम ममता बॅनर्जींचा आरोप- निवडणूक आयोग राज्य अधिकाऱ्यांना धमकावत आहे, मतदार यादीत फेरफार करण्याचा प्रयत्न

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी निवडणूक आयोग राज्य सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप केला आणि त्यांचे सरकार अशा धमक्या सहन करणार नाही, असा इशारा दिला.

    Read more

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी रालोआत जागावाटपावरून संघर्ष तीव्र झाला आहे. “हम” प्रमुख व केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांनी उघडपणे १५ जागांची मागणी केली आहे. पक्षाला इतक्या जागा मिळाल्या नाहीत तर निवडणूक लढवणार नाही. परंतु रालोआत राहतील. पक्षाच्या मान्यतेसाठी १५ जागा आवश्यक असल्याचे मांझी यांनी सांगितले. भाजप त्यांना जास्तीत जास्त १० जागा देण्यास तयार आहे. त्यांनी रामधारी सिंह दिनकर

    Read more

    Owaisi : असदुद्दीन ओवैसी म्हणाले- “फक्त पोस्टर नको, मोहम्मद यांचे विचारही मनात ठेवा”

    कोल्हापूर येथे एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोठी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी

    Read more

    BJP Retaliates : मातोश्रीचे खिसे झटका, किमान 20 हजार कोटी शेतकऱ्यांना द्या; भाजपचा ठाकरे गटावर पलटवार

    जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सकाळी वायफळ बडबड करून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मात्र लोकांचा सवाल आहे, हे संजय आहेत की ‘गांज्या’ राऊत? कारण रोज सकाळी त्यांची वागणूक गांजाच्या नशेतल्या माणसासारखी असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने लोकांच्या पाठीशी उभे राहत असताना राऊतांचा राजकारणापुरताच मर्यादित विरोध केवळ नशेतली बडबड ठरत असल्याचे भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

    Read more

    Amit shah : अमित शहा म्हणाले- ही घुसखोरांना हाकलून लावणारी निवडणूक, लालू अँड कंपनीने बिहारला लुटले

    शनिवारी अररिया येथे अमित शहा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी त्यांना “स्वामी” म्हटले. ते म्हणाले, “सर्व पक्ष त्यांच्या नेत्यांच्या जोरावर निवडणुका जिंकतात. आमचा पक्ष असा एकमेव पक्ष आहे, ज्यांच्या निवडणुका जिंकण्याची शक्ती त्यांच्या नेत्यांमध्ये नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.”

    Read more

    BJP Swadeshi : तरुणांना ‘स्वदेशी’शी जोडणार; भाजप राबवणार विशेष मोहीम; स्वदेशी अवलंबणारे युवा दिसतील सोशल मीडियात

    स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपने सोशल मीडियाद्वारे तरुणांना सहभागी करून घेण्यास सुरुवात केली आहे. “जेन-झी” शेजारील देशांत सत्ता परिवर्तनात व्यस्त असताना पक्ष तरुण पिढीला स्वदेशी उत्पादनांसाठी एक श क्ती म्हणून एकत्रित करत आहे.

    Read more

    Nitesh Rane : नितेश राणे म्हणाले- आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेवच चालणार; मी काही पाकिस्तानमध्ये बसून नाही लिहिले

    भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी ‘आय लव्ह महादेव’ अशी पोस्ट केली होती. त्यावर बोलताना राणे म्हणाले, एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव. हे सरळ स्पष्ट आहे. आमच्या हिंदू राष्ट्रांत आय लव्ह महादेवच चालणार. मी काही पाकिस्तान, कराची इस्लामाबादमध्ये बसून आय लव्ह महादेव लिहिलेले नाही, असे राणेंनी म्हटले आहे.

    Read more

    BJP Workers : मोदींचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्याला भररस्त्यात साडी नेसवून केला सत्कार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसलेला मॉर्फ केलेला फोटो व्हायरल केल्याने डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. याचा बदला घेण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपने मोदींचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा भररस्त्यात साडी नेसवून सत्कार केला. यापुढे कोणत्याही वरिष्ठ नेत्याची बदनामी केल्यास अशीच परिस्थिती होईल, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.

    Read more

    Sanjay Raut : भाजपचा हल्लाबोल- संजय राऊतांना पाकिस्तान रत्न पुरस्कार द्या, सकाळी नऊ वाजता भोंगा वाजवत देशविरोधकांना दिलासा देतात

    भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या संबोधनावरून राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, बन यांनी राऊतांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

    Read more

    BJP : भाजपचा पलटवार- खोटेपणा अन् माफी मागणं हेच राहुल गांधींचं खरे रूप; अनेक मुद्द्यांवर त्यांनी वेळोवेळी भूमिका बदलली

    सराईत खोटेपणा आणि माफी वीर ही राहुल गांधी यांची खरी ओळख आहे. आता ज्या निवडणूक आयोगावर अत्यंत खोटे आरोप बेछूट पद्धतीने राहुल गांधी करत आहे त्याबद्दल अनेकांना त्यांच्या खोटेपणाच्या आत्मविश्वासाबद्दल आश्चर्य वाटत आहे. पण ही खोटं बोलण्याची राहुल गांधी यांची पहिली वेळ नाही, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधीची मतचोरीवरून निवडणूक आयोगावर टीका, भाजप नेत्यांचा पलटवार

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “निवडणूक चौकीदार जागा राहिला, चोरी पाहत राहिला आणि चोरांना वाचवले.” त्यांनी ३७ सेकंदांची व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि त्याला कॅप्शन दिले: “पहाटे ४ वाजता उठला, ३६ सेकंदात दोन मतदारांना हटवले, नंतर पुन्हा झोपला – अशा प्रकारे मतांची चोरी होते!”

    Read more

    BJP Slams : शरद पवारांचे शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण, इतिहासात डोकावले तर शेतकऱ्यांचे आत्मे प्रश्न विचारतील, भाजपची टीका

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करत असल्याची तिखट टीका भाजपने केली आहे. शरद पवार आता शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण करत आहेत. पण इतिहासात डोकावले, तर त्यांच्या सत्तेच्या काळात आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांचे आत्मे त्यांना प्रश्न विचारताना दिसतील, असे भाजपने म्हटले आहे.

    Read more

    Thackeray Group : ठाकरे गटाच्या आंदोलनावरून भाजपची टीका- उद्धव ठाकरे–संजय राऊतांचा राष्ट्रवाद हा ढोंगीपणा, मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या

    भारत–पाक सामन्याविरोधात आंदोलन करायचे असेल तर आधी आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकरांना क्रिकेट समितीतून पायउतार करा. राष्ट्रवाद दाखवायचा असेल तर सुरुवात घरापासून करा. पण उद्धव ठाकरेंमध्ये ती हिंमत नाही. ते स्वतःच्या लोकांवर बोट ठेवणार नाहीत आणि ढोंगी आंदोलन करणार आहेत, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

    Read more

    Modi :भाजप खासदारांच्या कार्यशाळेत सर्वात मागे बसले मोदी, म्हणाले- सहकाऱ्यांकडून शिकणे महत्त्वाचे

    भाजप खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा रविवारी सुरू झाली. पंतप्रधान मोदींनीही त्यात सहभाग घेतला. यादरम्यान ते सभागृहातील शेवटच्या रांगेत बसले. फोटो शेअर करताना पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, संसद कार्यशाळेत, देशभरातील सहकारी संसद सदस्य आणि वरिष्ठ नेत्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि जनतेची चांगली सेवा करण्यासाठी असे व्यासपीठ खूप महत्वाचे आहे.

    Read more

    West Bengal : पश्चिम बंगाल विधानसभेत गदारोळ, भाजपचे मुख्य प्रतोद निलंबित; बाहेर जाण्यास नकार दिल्यावर मार्शलनी जबरदस्तीने काढले

    गुरुवारी पश्चिम बंगाल विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. बंगाली स्थलांतरितांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत सत्ताधारी पक्षाने आणलेल्या ठरावावर चर्चा सुरू होती. यावेळी विरोधी पक्षाने (भाजप) घोषणाबाजी केली.

    Read more

    CM Siddaramaiah : CM सिद्धरामय्या यांचा राष्ट्रपतींना प्रश्न- तुम्हाला कन्नड येते का? भाजपचा पलटवार- सोनियांना विचारण्याची हिंमत आहे का?

    १ सप्टेंबर रोजी म्हैसूर येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग (AIISH) चा सुवर्ण महोत्सवी समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होत्या. प्रोटोकॉलनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील उपस्थित होते. स्वागत भाषणादरम्यान सिद्धरामय्या यांनी राष्ट्रपतींना विचारले की त्यांना कन्नड भाषा येते का, कारण ते कन्नडमध्ये भाषण देणार होते.

    Read more

    prakash ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा दावा- भाजपने जरांगेंना गंडवले; जरांगेच नव्हे तर उपसमिती, शिंदे समिती, मराठे, कुणबी सर्वांचीच फसवणूक

    वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मनोज जरांगे यांच्यासह सर्वांनाच गंडवल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र प्रत्यक्षात हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे,

    Read more

    Pawan Khera : भाजपने म्हटले- खेडांच्या पत्नीकडेही 2 मतदार कार्ड, तपशील केले शेअर; काँग्रेस नेत्याचे नाव दोन यादीत असल्याचाही दावा

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी भाजप आणि निवडणूक आयोगावर (EC) मत चोरीचा आरोप करत आहेत. दरम्यान, भाजपने बुधवारी दावा केला की काँग्रेस नेते पवन खेडा आणि त्यांच्या पत्नीकडे दोन मतदार ओळखपत्रे आहेत.

    Read more

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- पंतप्रधानांना जेवढी शिवीगाळ कराल तितके कमळ फुलेल; राहुल यांना थोडीही लाज असेल तर मोदीजींची माफी मागावी

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईला शिवीगाळ केल्याबद्दल काँग्रेसवर निशाणा साधला. ते शुक्रवारी गुवाहाटीमध्ये म्हणाले- बिहारमध्ये काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ केली. त्यांच्या घाणेरड्या प्रयत्नांवरून मला कळते की त्यांना जनतेचा पाठिंबा नाही.

    Read more

    Mahua Moitra : महुआ मोईत्रा पुन्हा बरळल्या, अमित शहांचे डोके कापण्याची भाषा, भाजपचा पलटवार- तृणमूलची हिंसक संस्कृती

    पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वादग्रस्त विधान केले आहे. शुक्रवारी नादिया जिल्ह्यातील घुसखोरीच्या मुद्द्यावर त्यांनी म्हटले की सीमा सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे. जर घुसखोरी होत असेल तर अमित शहा यांचे डोके कापून टेबलावर ठेवले पाहिजे.

    Read more

    BJP Protests : राहुल गांधी-तेजस्वी यादवांच्या पुतळ्यांचे दहन; PM मोदींबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा भाजपकडून निषेध

    जमुई येथे शुक्रवारी भाजप युवा मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अभिषेक सिंह यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला. काँग्रेस कार्यालयाबाहेर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे पुतळे जाळण्यात आले.

    Read more