आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठा विध्वंस : 23 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 179 जणांचा मृत्यू, 18.35 लाख लोक प्रभावित
वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाममध्ये पुराचा विध्वंस सुरूच आहे. रविवारी परिस्थितीत काही सुधारणा झाली आणि बाधित लोकांची संख्या एका दिवसापूर्वी 22.17 लाखांवरून 18.35 लाखांवर आली. त्याचवेळी […]