आसाममध्ये पूरस्थिती गंभीर ; 32 जिल्ह्यांमध्ये 31 लाख लोक बाधित, 25 मृत, 8 अजूनही बेपत्ता
वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती शनिवारी चिंताजनक पातळीवर पोहोचली. या पुराने चार मुलांसह आणखी आठ जणांचा बळी घेतला. पुरातील मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे. […]