• Download App
    आसाममध्ये वादळामुळे हाहाकार , १४ जणांचा बळी १२ हजार घरे, झाडे सुध्दा झाली उद्ध्वस्त । 14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

    आसाममध्ये वादळामुळे हाहाकार , १४ जणांचा बळी १२ हजार घरे, झाडे सुध्दा झाली उद्ध्वस्त

    वृत्तसंस्था

    गोहती : आसाममध्ये वादळ, पावसामुळे हाहाकार उडाला असून १४ जणांचा बळी गेला आहे. १२ हजार घरे आणि झाडे सुध्दा उद्ध्वस्त झाली आहेत.
    14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

    आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळामुळे दोन दिवसांत १४ लोकांचा मृत्यू झाला आणि १२ हजार घरे उद्ध्वस्त झाली.



    दिब्रुगडमध्ये ५, बारपेटा ३, गोलपारा १, बक्सा २ आणि तिनसुकियामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. १२ जिल्ह्यांतील २१ हजार लोकांना या वादळाचा फटका बसला आहे.

    14 killed in Assam storm 12,000 houses and trees were destroyed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भारताला फायदा काय??; कुठले झाले करार??; काय होणार साध्य??; वाचा सविस्तर!!

    Anandiben Patel : यूपीच्या राज्यपाल म्हणाल्या- मुली शिक्षणादरम्यान गर्भवती होतात; जबाबदारी सरकारवर येते, प्रेम करा पण लग्न आत्मनिर्भर झाल्यावर

    पिनाका लांब पल्ल्याच्या गाईडेड रॉकेटची अचूक माऱ्याची चाचणी यशस्वी; सीमेपार दहशतवाद्यांचे अड्डे टार्गेट करणे सोपे!!