वृत्तसंस्था
मुंबई : T20 वर्ल्ड कप मध्ये हरून विराट कोहली भारतीय टीमच्या कर्णधार पदावरून बाजूला झाल्यानंतर भारतीय टीमचे कर्णधारपद रोहित शर्माला बहाल करण्यात आले आहेत. टी-ट्वेंटीच्या कर्णधार पदाविषयी विराट कोहली हस्तक्षेप करून रोहित शर्माला कर्णधारपद मिळू देणार नाही. त्याऐवजी के. एल. राहुल याला कर्णधार करण्यात येईल, अशा अटकळी बांधण्यात आल्या होत्या. परंतु त्या सगळ्या फोल ठरल्या. Rohit Sharma named India’s T20 Capt
विराट कोहली कर्णधार पदावरून बाजूला झाल्यानंतर t 20 भारतीय टीमचे कर्णधारपद रोहित शर्माकडेच देण्यात आले आहे.
त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धची टीम देखील घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, भुवनेश्वर कुमार, के. एल. राहुल यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अवेश खान, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, हर्षल पटेल, अक्षर पटेल, व्यंकटेश अय्यर आणि शिराज मोहम्मद यांचाही समावेश करण्यात आला आहे.
Rohit Sharma named India’s T20 Capt
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल