• Download App
    देशात कोरोनामुळे ३१ लाख लोक मरण पावल्याचा सायन्स जर्नलचा अंदाज । 31 lack people died due to corona in India

    देशात कोरोनामुळे ३१ लाख लोक मरण पावल्याचा सायन्स जर्नलचा अंदाज

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशभरात अंदाजे किमान ३१ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज एका अभ्यासात व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.‘सायन्स जर्नल’ या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या ताज्या संशोधनामुळे खळबळ निर्माण झाली आहे. 31 lack people died due to corona in India



    एका अभ्यासानुसार भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची वास्तविक संख्या ही नोंदविलेल्या आकड्यांच्या सहापट असू शकते. भारतात आतापर्यंत ४ लाख ८३ हजार १७८ मृत्यूची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. पण ‘सायन्स जर्नल’च्या अभ्यासानुसार देशभरात अंदाजे किमान ३१ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असावा. गेल्या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान कोरोनामुळे अंदाजे ७१ टक्के म्हणजेच तब्बल २७ लाख मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

    31 lack people died due to corona in India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार