• Download App
    मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघात, बिजासनी घाटात आठ वाहने धडकली ; चार जण ठार । Mumbai-Agra highway crash, eight vehicles collided in Bijasani Ghat; Four people were killed

    मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघात, बिजासनी घाटात आठ वाहने धडकली ; चार जण ठार

    विशेष प्रतिनिधी

    धुळे : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी ८ वाहने धडकून चर जणांचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अपघाताचा थरार घडला. यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. Mumbai-Agra highway crash, eight vehicles collided in Bijasani Ghat; Four people were killed

    शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. बुधवारी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश सेंधवाकडून शिरपूरकडे येतत असतांना ओव्हरटेकच्या नादात अपघात घडल्याची माहिती प्राप्त होत आहे.

    एकामागून एक धावणाऱ्या ८ वाहनांनी मागून धडक दिली. यात तिन ते चारचार वाहनांचा तर काही ट्रकचा समावेश आहे. या घटनेत चारचाकींचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी मदतकार्य सुरु केले असून रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा देखील धावली आहे.

    Mumbai-Agra highway crash, eight vehicles collided in Bijasani Ghat; Four people were killed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी

    Unnao Rape Case : उन्नाव रेप केस- कुलदीप सेंगरच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; 4 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- आसामसारखे पूर्ण देशातून घुसखोरांना हाकलून लावू; आसामचे स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ यांनी नेहरूंना आसाम भारतात ठेवण्यासाठी भाग पाडले