वृत्तसंस्था
नवी दिल्ली : परदेशात चार हजारहून अधिक भारतीयांनी २०१४ नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक आत्महत्या या आखाती देशांत झाल्या आहेत. More than 4,000 Indians commit suicide abroad after 2014; most in Gulf countries
परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, २०१४ पासून परदेशात भारतीयांच्या आत्महत्येची चार हजार पाच प्रकरणे नोंदली गेली आहेत. ज्यामध्ये आखाती देशांमध्ये सर्वाधिक घटना घडल्या आहेत.
पत्नीची गोळी झाडून हत्या करून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची आत्महत्या
आकडेवारीनुसार, यूएईमध्ये ११२१, सौदी अरेबियामध्ये १०२४ कुवेतमध्ये ४२५, ओमानमध्ये ३५१ , मलेशियामध्ये २५४ , ऑस्ट्रेलियामध्ये ३३ आणि अमेरिकेत १९ घटनांची नोंद झाली आहे.
More than 4,000 Indians commit suicide abroad after 2014; most in Gulf countries
महत्त्वाच्या बातम्या
- Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या विरोधात संघर्ष टोकाला नेऊन शिवसेना फसली की उसळली…??
- ‘अजान’ची टिंगल करण्याची हिंमत अमोल मिटकरींमध्ये आहे का ? समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनाचा प्रश्न
- Amit Mishra : होय माझा देश सुंदरच पण फक्त राज्यघटनेच्या अनुयायांसाठी!!; इरफान – अमित आमने – सामने!!
- खैरमध्ये महिलेचे मुंडण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
- Hanuman Chalisa : मातोश्रीवर येत मुख्यमंत्र्यांचे राणा दाम्पत्याला प्रतिआव्हान!!; शिवसैनिकांचे खार मध्ये राणांच्या घरासमोर टाळ मृदुंगासह भजन!!