वृत्तसंस्था
नवी दिल्ली : घर तेथे नळाने पाणी पुरविण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला असून त्या अंतर्गत नळ जोडण्यात सातपट वाढ झाली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माहिती दिली. Four times increase in tap water supply, success of Modi government ; 117 districts have ‘tap water at home’
केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने ‘ हर घर नल से जल’ ही योजना राबवली आहे. विशेष म्हणजे गेल्या २२ महिन्यात ४.३६ कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे महिलांचे जीवन सुखमय झाले. यापूर्वी पाण्यासाठी त्यांना डोक्यावर हांडे घेऊन उन्हातान्हात पायपीट करावी लागत होती. अनेक ठिकाणी कामधंदे सोडून अख्ख कुटुंब पाण्यासाठी धावत होत.
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अनेकांच्या घरात ‘जीवन ‘आले आहे. महिलांच्या डोक्यावरील हांडे उतरले आहेत. पाण्यासाठी तडफडणाऱ्या तब्बल ११७ जिल्ह्यात नळाने पाणीपुरवठा झाला आहे. विशेष म्हणजे त्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा चौपट झाले आहे. म्हणजेच ते ७ टक्क्यावरून ३१ टक्क्यांपर्यंत पोचले आहे.
Four times increase in tap water supply, success of Modi government ; 117 districts have ‘tap water at home
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांबाबत ईडीने केले धक्कादायक खुलासे, आणखी कोण-कोण आहेत रडारवर, वाचा सविस्तर…
- क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा, टी-२० विश्वचषक भारतात होण्याची शक्यता धुसर, जय शाह यांचे स्पष्टीकरण
- आंध्र प्रदेश राज्यसेवा आयोगाची मोठी घोषणा, सर्व परीक्षांसाठीच्या मुलाखती यापुढे बंद केल्याचा आदेश
- गोल्ड जिंकल्यास ३, तर सिल्व्हर मेडल जिंकल्यावर २ कोटींचे बक्षीस, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- पश्चिम बंगालमध्ये लवकरच लॉन्च होणार Student Credit Card, शिक्षणासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत लोन