महाराष्ट्रात मुसळधार पाऊस : पुण्यात पाणीच पाणी, औरंगाबाद-चंद्रपूरमध्ये नद्यांना पूर
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद , चंद्रपूर आदी भागात जोरदार पाऊस झाला आहे . पुण्यात ढगासारखा पाऊस झाला. संपूर्ण शहर जलमय झाले. पुण्याच्या उपनगरी […]
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद , चंद्रपूर आदी भागात जोरदार पाऊस झाला आहे . पुण्यात ढगासारखा पाऊस झाला. संपूर्ण शहर जलमय झाले. पुण्याच्या उपनगरी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर आता असा जिल्हा बनला आहे, जिथे ‘हर घर जल’ योजना 100 टक्के पूर्ण झाली आहे. म्हणजेच या जिल्ह्यातील […]
प्रतिनिधी औरंगाबाद : जायकवाडी धरणात गुरुवारी सकाळी अकरा वाजता ५३ टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या पाच दिवसापासून नाशिकमधून झालेल्या विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ […]
प्रतिनिधी संभाजीनगर : संभाजीनगरचा पाणी प्रश्न सोडवणे तर दूरच त्याउलट संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा या मुद्द्यावरून भाजप काढणार असलेल्या आजच्या जल आक्रोश मोर्चावर ठाकरे पवार सरकारने […]
वृत्तसंस्था मुंबई : लोकांना फुकट पाणी आणि वीज मिळणे आवडते त्यांना ते हवे असते पण ते देण्यातच सगळा महसूल खर्च होतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित […]
वृत्तसंस्था माद्रिद : स्पेनमध्ये धरणाच्या पाण्यात बुडालेले गाव पुन्हा उजेडात आले आहे. धरणातील पाणी अटल्यामुळे हे गाव दिसू लागले आहे. A village submerged in dam […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात या ५ वर्षात खूप काही अभूतपूर्व घडले आहे. जनतेने सावध राहा. तुम्ही चुकलात तर सर्व मेहनतीवर पाणी फिरेल आणि […]
विशेष प्रतिनिधी सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर येथील पाथरी गावातीळ ढेकळे वस्ती येथे शेततळ्यात पडून तिघांचा मृत्यू झाला आहे.त्यामध्ये आई आणि दोन मुलींचा समावेश […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचा राज्यकारभार सोडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब आणि गोव्यातल्या रस्त्यावर फिरून प्रचार करत आहेत. त्यावर भाजपने दिल्लीतल्या घाण पाण्याचा पुरवठ्यावरून आम […]
विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनच्या ‘चँग ५’ या या चंद्रावर उतरलेल्या लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचा पहिला थेट पुरावा सापडला आहे. यामुळे चंद्राबाबतच्या संशोधनाला बळ […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : हायड्रोजनच्या निर्मितीसाठी प्रदूषणकारी प्रक्रियेऐवजी पाण्याच्या विघटनातून हायड्रोजन मिळविण्यासाठी भारत पेट्रोलियमने (बीपीसीए) भाभा अणुसंशोधन केंद्राबरोबर (बीएआरसी) सहकार्य केले आहे. हायड्रोजन निर्मितीच्या प्रक्रियेत […]
विशेष प्रतिनिधी पुणे : देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (ता. ९) पुण्यातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. Water supply […]
विशेष प्रतिनिधी चांदवड : बकऱ्या चारण्यासाठी गेलल्या दोघे सख्ख्या भावांचा शेततळ्यातील पाण्यात पडून बुडू मृत्यू झाला. चांदवड येथील पाटे गावात त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.Drowning […]
चिली, अर्जेंटिना, बोलिव्हिया, ऑस्ट्रेलिया यासारख्या निवडक देशांत लिथियम मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जगभरातील ८० टक्के लिथियम या चार देशांतूनच येते. इतर सर्व देशांना या चार […]
विशेष प्रतिनिधी कल्याण : कोळसेवाडी परिसरात पाणीपुरवठा बंद झाला आहे. कारण कल्याण पूर्व शहराला पाणीपुरवठा करणारी ६ मिमी व्यास असलेली वाहिनी आज सकाळी अचानक फुटल्याने […]
सर्व उपकरणांचा अविभाज्य भाग असलेल्या बॅटरी तयार करण्यातील एक महत्त्वाचा घटक लिथियम हा असतो. बॅटरी तयार करणाऱ्या कंपन्यांना काही लाख टन लिथियमची गरज भासते. चिली, […]
गेल्या 3 दिवसांपासून झारखंड आणि बंगालच्या अनेक भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे देशातील कोळशाचे संकट गडद झाले आहे. मुसळधार पावसामुळे कोळशाच्या खाणींमध्ये पाणी भरले आहे. यामुळे […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : नाशिक परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदीला महापूर आला आहे.गोदावरीच्या नदीपात्रातील पाणी नाशिक शहरातील बाजारपेठेत शिरले […]
विशेष प्रतिनिधी इंट्रो : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून ओसंडून वाहत आहे. परतूर तालुक्यात श्रीष्ठीगाव ही […]
वृत्तसंस्था मुंबई : कल्याण-डोंबिवली मधील २७ गावांच्या पाण्याचा प्रश्न ऐन पावसाळ्यात ऐरणीवर आला आहे. पाण्यासाठी धडपड करणाऱ्या एका तरुणीचा हात मोडला आहे. डोंबिवली पूर्व भागातील […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला प्रचंड पावसाचा तडाखा बसला आहे. अनेक भागांत पूर आल्यासारखी स्थिती आहे. गेल्या ४६ वर्षांतील विक्रमी पाऊस […]
पाणी हे मूलद्रव्य आपल्या सौरमंडळामध्ये सर्वत्र आढळते. ते केवळ पृथ्वीवर द्रव स्वरूपात असले तरी अन्य अंतराळामध्ये विविध ग्रहांच्या उपग्रहावर उदा. चंद्रावर बर्फाच्या स्वरूपात दिसून आले […]
वृत्तसंस्था मुंबई : विधान परिषदेच्या १२ आमदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठवलेल्या यादीतून स्वाभिमानाचे नेते राजू शेट्टी यांचे नाव वगळून हेमंत टकले यांना संधी दिल्याची चर्चा […]
विशेष प्रतिनिधी काबूल : तालीबान्यांची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी काबूल विमानतळावर जमलेल्या लोकांसाठी परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आयआयटी, जोधपूरने कमी किमतीतील जलशुद्धीकरण उपकरण विकसित केले आहे. राजस्थानातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये ते बसविले जाईल. पाणी शुद्ध करण्यासह त्याच्या […]