• Download App
    बंगळुरू प्रकरण : सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा देईल - आदित्य ठाकरे|Bangalore case: Government will give severe punishment to traitors - Aditya Thackeray

    बंगळुरू प्रकरण : सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा देईल – आदित्य ठाकरे

    शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले.Bangalore case:Government will give severe punishment to traitors – Aditya Thackeray


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर साई फेकल्याची घटना घडली. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत.शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले.

    अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली.या घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्यातही उमटले.मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात शिक्षा देणे गरजेचे आहे. सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा देईल, असे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.



    बंगळुरूमध्ये झालेला प्रकार अतिशय संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात शिक्षा देणे गरजेचे आहे. सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा करेल, ही अपेक्षा आहे, असे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

    Bangalore case: Government will give severe punishment to traitors – Aditya Thackeray

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही