• Download App
    देशात कोरोनामुळे ३१ लाख लोक मरण पावल्याचा सायन्स जर्नलचा अंदाज । 31 lack people died due to corona in India

    देशात कोरोनामुळे ३१ लाख लोक मरण पावल्याचा सायन्स जर्नलचा अंदाज

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशभरात अंदाजे किमान ३१ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज एका अभ्यासात व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.‘सायन्स जर्नल’ या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या ताज्या संशोधनामुळे खळबळ निर्माण झाली आहे. 31 lack people died due to corona in India



    एका अभ्यासानुसार भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची वास्तविक संख्या ही नोंदविलेल्या आकड्यांच्या सहापट असू शकते. भारतात आतापर्यंत ४ लाख ८३ हजार १७८ मृत्यूची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. पण ‘सायन्स जर्नल’च्या अभ्यासानुसार देशभरात अंदाजे किमान ३१ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असावा. गेल्या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान कोरोनामुळे अंदाजे ७१ टक्के म्हणजेच तब्बल २७ लाख मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

    31 lack people died due to corona in India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : मोदी म्हणाले- हे बजेट मजबुरी नाही, ‘आम्ही तयार आहोत’वाला क्षण; 38 देशांशी FTA वर चर्चा सुरू

    Tarique Rahman : मोदींना बांगलादेशातून तारिक रहमान यांच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण, याच दिवशी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत मुंबईत बैठक

    Kiren Rijiju : रिजिजू म्हणाले- सभागृह चालवण्यासाठी विरोधी पक्षनेता परिपक्व असणे गरजेचे