वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना, ओमीक्रोनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लसीकरण मोहीम अधिक वाढविण्यावर भर दिला जाणार असून लस न घेणाऱ्यांवर निर्बंधांचा विचार सरकार करत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. Vaccination campaigns will be expedited in rural areas; Government considers strict restrictions on non-vaccinators
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दोन लसीचे डोस घेतलेल्यांना संसर्गाची तीव्रता सौम्य आहे. सध्या रुग्णालयात दाखल होत असलेले बहुतांश लोकांनी लस घेतलेली नाही तसेच प्राणवायूची गरज भासणारे सर्व कोरोनाबाधित हे लस न घेतलेलेच आहेत. लसीबाबत उदासीन असलेल्या लोकांबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होण्यापूर्वीच भीती लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा तसेच लस न घेणाऱ्यांवर कडक निर्बंध व त्यांना सरकारी योजनांपासून वंचित करण्याचा कठोर निर्णय घेण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे.
Vaccination campaigns will be expedited in rural areas; Government considers strict restrictions on non-vaccinators
महत्त्वाच्या बातम्या
- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘सीगल’च्या भराऱ्या; परदेशी पाहुण्यांनी समुद्र किनारे फुलले
- राज्यातील संसर्ग दर चिंताजनक : राजेश टोपे; भीती बाळगू नका, काळजी घेण्याचे आवाहन
- भायखळ्यात गोडाऊनला लागली भीषण आग , तब्बल ४ तास आग विझवण्यासाठी झुंज
- घसा खवखवला तर समजावे, हे ओमीक्रॉनचे प्रमुख लक्षण ; तज्ञांचा खुलासा; लस घेतलेल्यांनाही संसर्ग
- भोसरी एमआयडीसी प्रकरण, मंदा खडसे यांना १७ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश