Tuesday, 6 May 2025
  • Download App
    नागपुरामध्ये अधिवेशन होत नसल्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना ३०० कोटीचा तोटा|As there is no convention in Nagpur Loss of Rs 300 crore to traders in the district

    नागपुरामध्ये अधिवेशन होत नसल्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना ३०० कोटीचा तोटा

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : नागपुरात दरवर्षी अधिवेशन घेण्यात यावे, असा नागपूर करार केला होता. परंतु कोरोनामुळे अधिवेशन घेण्यात आले नाही व व्यापाराचे पण खुप मोठा नुकसान झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नागपूर ऐवजी मुंबईत अधिवेशन घेण्याची घोषणा नुकतीच केली. ,त्यामुळे व्यापारी नाराज झाले आहेत.As there is no convention in Nagpur Loss of Rs 300 crore to traders in the district

    नागपुरात या वर्षी सर्व व्यापाऱ्यांचे लक्ष अधिवेशनाकडे लागले होते. नागपुरात अधिवेशन झाला तर व्यापाराला चालना मिळेल, अशी आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण, महाविकास आघाडी सरकारने या वर्षी पण नागपुरच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवली.ज्यामुळे व्यापाऱ्यांना ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.



    नागपुरात अधिवेशनात होण्याची तयारी जशी सरकार करते. त्याच बरोबरीत नागपुरातले व्यापारी पण अधिवेशनची तयारीला एक महिना अगोदर करतात. करण की अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून लोक नागपुरात येतात. ज्यामुळे नागपुरातल्या हॉटेल व लॉज भरलेली असतात.

    As there is no convention in Nagpur Loss of Rs 300 crore to traders in the district

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस