• Download App
    अलमट्टी धरणाच्या पाण्यावरही नियंत्रण; जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची माहिती। Almatti Dam Water discharge control : Jayant Patil

    अलमट्टी धरणाच्या पाण्यावरही नियंत्रण; जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा योग्य विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणाच्या पाण्याबाबतही नियंत्रण ठेवले जात आहे. प्रशासन मोठ्या जोमाने काम करत आहे, आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. पुढील २-३ दिवसात पावसाची तिव्रता कमी झाली तर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात होईल आणि मोठे संकट टळेल, असे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत राजाराम पाटील यांनी सांगितले. Almatti Dam Water discharge control : Jayant Patil

    राज्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडत आहे. प्रामुख्याने धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणात पाणी वाढले तसेच सांगली, कोल्हापूर आणि अन्य ठिकाणी नद्यांनी पूर रेषा, धोक्याची पातळी ओलांडली. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी कोयना, राधानगरी, अलमट्टी येथील पाणी विसर्ग या मुद्यावर माहिती दिली आहे.

    • महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा योग्य विसर्ग सुरू
    • अलमट्टी धरणाच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण
    • पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु
    • पावसाचा जोर कमी होताच परिस्थिती आटोक्यात
    • पाण्याचा निचरा होण्यास लवकरच सुरुवात होईल

    Almatti Dam Water discharge control : Jayant Patil

    Related posts

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!