जायकवाडी धरण ५३ टक्के भरले, २४ तासांत साडेसात टीएमसी पाण्याची आवक
प्रतिनिधी औरंगाबाद : जायकवाडी धरणात गुरुवारी सकाळी अकरा वाजता ५३ टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या पाच दिवसापासून नाशिकमधून झालेल्या विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ […]