• Download App
    आसाममध्ये अडकलेल्या मुलांना महाराष्ट्र सरकार सुखरूप आणणार , दिलीप वळसे पाटील यांनी दिली माहिती|The Maharashtra government will bring the children trapped in Assam safely, informed Dilip Walse Patil

    आसाममध्ये अडकलेल्या मुलांना महाराष्ट्र सरकार सुखरूप आणणार , दिलीप वळसे पाटील यांनी दिली माहिती

    आसाममध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारकडे साकडं घातलं आहे.The Maharashtra government will bring the children trapped in Assam safely, informed Dilip Walse Patil


    विशेष प्रतिनिधी

    पुणे:भारतीय सैन्यात नोकरी मिळवण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थी हे आसाममध्ये अडकल्याची घटना घडली.या सर्व विद्यार्थ्यांना आसाममध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे.या मुलांच्या जेवणाची देखील सोय आसामच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाही.

    आसाममध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारकडे साकडं घातलं आहे.दरम्यान आसाममधे अडकलेल्या मुलांशी काल संपर्क झाला आहे.जे करोना पॉझिटिव्ह आहेत.त्यांना प्रवास करायला बंधने आहेत,जे पॉझिटिव्ह नाहीत ते प्रवास करु शकतात त्यांना सांगण्यात आल आहे



    की,त्यांनी काळजी करु नका.तसेच महाराष्ट्र सरकार आसाम सरकार बरोबर संपर्क करेल आणि या विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणेल. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना दिली.

    The Maharashtra government will bring the children trapped in Assam safely, informed Dilip Walse Patil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर