- ठाण्यातील भिवंडी परिसरातून अवैधरित्या राहणाऱ्या ४० बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली.
- भारतीय पासपोर्ट कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
- अटक करण्यात आलेले लोक विविध ठिकाणी मजूर म्हणून काम करत होते.
वृत्तसंस्था
ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात आणि आसपास ४० बांगलादेशींना बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याबद्दल अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. ते भिवंडीतील तीन वेगवेगळ्या पोलीस हद्दीत राहत होते. Maharashtra: Bhiwandi Police arrest 40 illegal Bangladeshi immigrants, fake Indian IDs seized
भिवंडीत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या ४० बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांनी एकाच महिन्यात ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. अटक केलेले सर्व बांगलादेशी वळगाव इथल्या प्रितेश कंपाऊंड आणि कामतघर येथील चाचा भतीजा कंपाऊंडमध्ये मजुरी करत होते.
पोलिसांनी छापा टाकून या सर्वांना अटक केली आहे. अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींकडून पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, २८ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
Maharashtra: Bhiwandi Police arrest 40 illegal Bangladeshi immigrants, fake Indian IDs seized
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेस नेते आता ममतांनाही सोडणार नाहीत!!; मोदींबरोबरच त्याही तितक्याच प्रखरतेने टार्गेटवर!!
- Meet The Champion : पंतप्रधान मोदींची सरप्राईज योजना ! अहमदाबादेत योजनेची सुरूवात करणार गोल्ड मेडलीस्ट नीरज चोप्रा …
- धक्कादायक! महाराष्ट्रातील ५० हजार गावात आरोग्य यंत्रणाच नाही !औरंगाबाद खंडपीठात बबनराव लोणीकरांनी केली याचिका दाखल
- ममता बॅनर्जी – भूपेंद्र पटेल; एकीकडे राजकीय गाजावाजा; दुसरीकडे आर्थिक गुंतवणुकीला हवा!!
- राज्यावर घोंगवतेय ‘जोवाड’ चक्रिवादळ; अवकाळीमुळं पिकांचंही मोठं नुकसान
- कोरोना संसर्गाची माहिती लपविल्याबद्दल ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड