• Download App
    गुडघाभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा। in Knee-deep water funeral proceession

    गुडघाभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना माणूस मेला तरी यातना कमी होईनात दिवा साबेगावात तर गुडघाभर पाण्यातून त्याची सोमवारी अंत्ययात्रा काढावी लागली. पावसाच्या पाण्यामुळे दिव्यातील नागरिक हैराण झाले आहेत.  in Knee-deep water funeral proceession

    आता तरी प्रशासन लक्ष देणार का….

    काल सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सोमवारी सायंकाळी दिवा परिसरात गुडघाभर पाण्यातून अंतयात्रा काढण्यात आली असून आता तरी प्रशासन लक्ष देईल का ? असे प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित होत आहे.

    • गुडघाभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा
    • आता तरी प्रशासन लक्ष देईल का ?
    • पावसाने जनजीवन विस्कळीत झाले
    • कल्याण-डोंबिवली परिसरात पाणी साचले
    • बीएमसीच्या पार्किंगमध्ये अजूनही पाणी
    • वाहने अडकल्याने वाहनमालक हैराण

    in Knee-deep water funeral proceession

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shirsat :शिरसाट म्हणाले- 2029ला भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढू शकते, राजकारणात बाँड किंवा ॲग्रीमेंट काहीही नसते

    सक्षम महिला, विकसित महाराष्ट्र- महालक्ष्मी सरस‌द्वारे उमेद अभियानाची गरुड भरारी; 1000 उत्पादनांचे ऑनबोर्डींग!!

    विजयघोष २०२६ : घोषवादन हा सज्जनशक्तीच्या आत्मविश्वासाचा हुंकार; राष्ट्रसेविका समितीच्या ९० व्या वर्षानिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रांतात सोहळा