नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये, असं विरोधकांकडून म्हटलं जात आहे.I’m going to Dubai; I will come back to India on 24th November, keep an eye on me: Nawab Malik
विशेष प्रतिनिधी
मुंबई : वानखेडे यांनी शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता.या गंभीर आरोपानंतर विरोधकांकडून मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका सुरु आहे. नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये, असंही म्हटलं जात आहे.
दरम्यान आता नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा या प्रकराणाला वेगळे वळण मिळणार का यावर तर्कवितर्क सुरु आहेत.
यावेळी नवाब मलिक म्हणाले की , केंद्र आणि राज्य सरकारकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन मी दुबईला जात आहे. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी मी भारतात परत येईन. सर्व सरकारी संस्थांना विनंती करतो की, माझ्यावर नजर ठेवा आणि माझ्या हालचाली ट्रॅक करा असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.
I’m going to Dubai; I will come back to India on 24th November, keep an eye on me: Nawab Malik
महत्त्वाच्या बातम्या
- 10 खासदार कधी निवडून आणता आले नाहीत ते 300 खासदारांच्या नेत्यांना आव्हान देणार!!; निलेश राणेंचा हल्लाबोल
- AB de Villiers retirement : एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून घेतला संन्यास, आयपीएलही खेळणार नाही
- तीन कृषी कायदे : काय होत्या तरतुदी, शेतकऱ्यांचा काय होता फायदा? वाचा सविस्तर…
- समान नागरी कायद्याची देशात गरज, संसदेने लागू करण्यावर विचार करावा, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे प्रतिपादन