विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : ‘सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानने कायमच काश्मीनरी नागरिकांचे प्रश्न मांडले आहेत. मी काश्मीबरींचा ब्रँड ॲम्बेसिडर आहे,’ असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.Imarn Khan targets India
पाकव्याप्त काश्मी्रमधील तथाकथित निवडणुकीच्या प्रचारावेळी एका सभेत भाषण करताना इम्रान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार टीका केली.
प्रचारसभेत बोलताना इम्रान खान म्हणाले की, भाजप आणि संघाची विचारधारा भारतासाठी धोकादायक आहे. ही विचारसरणी केवळ मुस्लिमांनाच नाही, तर शीख, ख्रिस्ती आणि अनुसूचित जमातींना लक्ष्य करते.
काश्मीेरला विशेष अधिकार देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर भारत सरकारने काश्मीयरमध्ये अनेक अत्याचार केले आहेत. मी काश्मी७रींचा ब्रँड अम्बेसिडर बनून सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांची बाजू मांडली आहे. यापुढेही मी हे काम करतच राहिल, असेही इम्रान म्हणाले.
Imarn Khan targets India
महत्त्वाच्या बातम्या
- दोन अपत्यांचेच धोरण आणण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची संसदेत माहिती
- महाराष्ट्र सरकारचा नाही शरद पवारांवर विश्वास, पोलीसांच्या तपासावर संशय घेऊनही सुधा भारद्वाज यांच्या जामीनाला सरकारचाच विरोध
- भारतीय कृषी क्षेत्राची निर्यातीतही घौडदौड, जगातील पहिल्या दहा कृषी उत्पन्न निर्यातदार देशांच्या यादीत स्थान
- भारतातील कर्मचाऱ्यांचा पगार पुढील वर्षी चांगला वाढणार, पाहा कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वाढणार मागणी
- ममता सरकारने पश्चिम बंगाल बोर्डाचा टॉपर विद्यार्थी मुस्लिम असल्याचा मुद्दाम केला उल्लेख, भाजपने केला तुष्टीकरणाचा आरोप